शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

किसान सभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:46 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी ....

ठळक मुद्दे भंडारा शहरात शेतकरी जागृती यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आणि सरकारचे शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सरसकट शेतकरी कर्ज व विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव एकूणच स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांच्या पुर्ततेसाठी शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचे १० एप्रिल रोजी भंडाऱ्यात आगमन झाले.शहीद स्मारक भंडारा येथे १० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता किसान सभेच्या वतीने सभेचे आयोजन केले. सर्वप्रथम शहीद स्मारक भंडारा येथे स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या शहीदांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि हुतात्मा महादेव गजापुरे, गोपाळराव चुटके, झिंटू बोवा, 'अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या.अभिवादन सभेत माजी खासदार नाना पटोले, रघुनाथ दादा पाटील, गणेश जगताप, किशोर ढबाले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कालीदास आपटे यांनी प्रस्तावना केली तर समारोप किसान सभेचे भंडारा जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले.जागृती यात्रेत दिनकर दाभाडे, आनंद भालेकर, आनंद शिंदे, ज्ञानेश्वर गाडे, प्रशांत पवार होते तर भंडारा जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे, शिवकुमार गणवीर, हिवराज उके, जयप्रकाश मसरके, नितीन मोहारे, मधुकर बुरडे, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हरिदास जांगडे, देवीदास कानेकर, नरेंद्र रामटेके आदी उपस्थित होते.