शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

कांदा शेती झाली तोट्याची

By admin | Updated: April 8, 2016 00:38 IST

भारतात कांदा म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सरकारची उलथा पालथ एकट्या कांदा उत्पादने केली होती. असा कांदा यावर्षी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरत आहे.

कांदा साठवणुकीसााठी गोदामाचा अभाव : विकायचे कसेआसगाव : भारतात कांदा म्हणजे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला होता. सरकारची उलथा पालथ एकट्या कांदा उत्पादने केली होती. असा कांदा यावर्षी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरत आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असताना मात्र कांद्याचे उत्पादन अपेक्षेनुरूप झाले. मात्र त्याच्या दरात बाजारभावात अध्यापेक्षा जास्त घट आल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मुल्यात बरीच घट आल्याने कांदा पिकाची शेती तोट्याची ठरत आहे. पवनी तालुक्यात कांदा उत्पादन भरघोष होत असतानाही कांदा साठवणूक व त्यांच्या विक्रीबाबत कोणतीही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना हा माल निघताक्षणी विकणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येत आहे.भुतकाळात कांदा हा राजकीय विषय ठरला होता. तेव्हा कांद्याने राजकीय लोकांच्या डोळ्यात अश्रु आणले होते. तोच कांदा आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आणत आहे. कारण प्रत्येक घरात कांद्याशिवाय जमत नाही.(वार्ताहर)