शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

ईकॉर्नियाच्या एका रोपापासून एक हजार बिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देघातक वनस्पती : वैनगंगा नदीपात्र ईकॉर्नियाने व्यापले, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.ईकॉर्निया क्रासीपस ही पाण्यावर तरंगणारी जलीय वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: दक्षिण अमेरिकेची आहे. या वनस्पतीचे पाने जाळ, चमकदार आणि वनस्पती एक मीटर उंच असते. एका रोपाला आठ ते दहा आकर्षक गुलाबी फुले येतात. भारतात ही वनस्पती १९८० च्या काळात आढळून आली. आता ती संपूर्ण देशात पसरली आहे.भंडारा जिल्ह्यातील नदी-नाल्यातही ईकॉर्निया मोठ्या प्रमाणात दिसून येते. वैनगंगेचे संपूर्ण पात्र या ईकॉर्नियाने व्यापले आहे. उन्हाळ्यात तर लॉनसारखे दृश्य नदीपात्राचे दिसत होते.अत्यंत घातक असलेली ही वनस्पती प्रवाहाला अडथडा निर्माण करते आणि सुर्यप्रकाशाची किरणे दुसऱ्या जलीय वनस्पतीला मिळू देत नाही. त्यामुळे इतर वनस्पतीचा नाश होतो. तसेच जलचर प्राण्यांच्या जीवन चक्रावरही त्याचा परिणाम होतो. जैववैविधतेला धोका ठरणाºया या ईकॉर्नियाचे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करण्याची गरज आहे. त्यासाठी जैविक, यांत्रिक उपाय आवश्यक आहे.यांत्रिक उपायांमध्ये ईकार्नियाचे हालचाली थांबविण्याकरिता बुम्स, तरंगणारे किंवा स्थिर आडकाठींचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे वनस्पती इकडून तिकडे पसरणार नाही.वैनगंगा नदीत अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने पुराच्या पाण्यामुळे ही वनस्पती सर्वत्र पसरत आहे. लहान पुलाजवळ तर ती मोठ्या प्रमाणात अडकली दिसून येते. नदीपात्रातून ईकॉर्नियाचे निर्मूलन करण्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे.ईकॉर्नियाचे मोठे दुष्परिणाम आहे. यांत्रिक आणि जैविक पद्धतीने निर्मूलन करता येते. ईकॉर्नियावर पाने खाणारे कीटक दिसून येतात. त्यापैकी नीओकेटीनस ब्रुची व नी इकोरनी हे कीटक वनस्पती खाऊन नष्ट करतात.-डॉ. पी.बी. मेश्राम, शास्त्रज्ञ, ट्रॉपीकल फॉरेट रिसर्च इन्स्टिट्यूट.

टॅग्स :riverनदी