शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

आरक्षणासाठी पक्षभेद विसरून ओबीसी नेत्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी समाजाचे फार माेठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ...

सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी समाजाचे फार माेठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीला खीळ बसणार आहे. या निर्णयाचे अत्यंत दूरगामी प्रतिकूल परिणाम ओबीसी समाजाला भाेगावे लागणार आहेत. सर्वच क्षेत्रातून ओबीसी नेतृत्व संपविण्याचा घाट असल्याचा आराेप परिणय फुके यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाचा हा विषय सर्वाेच्च न्यायालयात सुरू असताना विद्यमान महाविकास आघाडी सरकारने गत १३ महिन्याच्या काळात सातवेळा न्यायालयीन सुनावणीसाठी वेळ मागितला. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षण टिकविता आले नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने यासंदर्भात एक मसुदा पारित केला हाेता. विद्यमान सरकारला त्याचे फक्त कायद्यात रूपांतर करायचे हाेते. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आराेप फुके यांनी केला. यामुळेच सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. आता सर्व राजकीय पक्षातील ओबीसी लाेकप्रतिनिधी यांनी मतभेद विसरुन ओबीसी समाजासाठी एकत्र यावे असे आवाहन केले. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.