शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आरक्षणासाठी पक्षभेद विसरून ओबीसी नेत्यांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी समाजाचे फार माेठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ...

सर्वाेच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी समाजाचे फार माेठे नुकसान झाले आहे. न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीला खीळ बसणार आहे. या निर्णयाचे अत्यंत दूरगामी प्रतिकूल परिणाम ओबीसी समाजाला भाेगावे लागणार आहेत. सर्वच क्षेत्रातून ओबीसी नेतृत्व संपविण्याचा घाट असल्याचा आराेप परिणय फुके यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणाचा हा विषय सर्वाेच्च न्यायालयात सुरू असताना विद्यमान महाविकास आघाडी सरकारने गत १३ महिन्याच्या काळात सातवेळा न्यायालयीन सुनावणीसाठी वेळ मागितला. या सरकारच्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षण टिकविता आले नाही. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने यासंदर्भात एक मसुदा पारित केला हाेता. विद्यमान सरकारला त्याचे फक्त कायद्यात रूपांतर करायचे हाेते. परंतु सरकारचे याकडे दुर्लक्ष झाल्याचा आराेप फुके यांनी केला. यामुळेच सर्वाेच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले. आता सर्व राजकीय पक्षातील ओबीसी लाेकप्रतिनिधी यांनी मतभेद विसरुन ओबीसी समाजासाठी एकत्र यावे असे आवाहन केले. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.