शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

नायलॉनचा अतिवापर घातक

By admin | Updated: June 26, 2015 00:58 IST

घरटी बनविण्यासाठी जे साहित्य पक्षी वापरतात, त्याचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले की, आता पक्षी नायलॉन- प्लास्टिकचे धागे, ....

फिडिंग स्पॉट : मानविनर्मित धबधबे तयार करावेतभंडारा : घरटी बनविण्यासाठी जे साहित्य पक्षी वापरतात, त्याचा अभ्यास केला असता असे निदर्शनास आले की, आता पक्षी नायलॉन- प्लास्टिकचे धागे, बारीक तार आदी साहित्य वापरायला लागले आहेत. याचाच अर्थ त्यांना जे नैसिर्गक साहित्य पाहिजे त्याची कमतरता भासत आहे. आधी सिमेंट असो की इतर साहित्य यासाठी ज्यूटच्या बॅगा वापरल्या जायच्या. आता त्यासाठी सर्रास प्लास्टिकच्या बॅगा वापरण्यात येतात. यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. वाढत असलेली तलावांची संख्या आणि क्षेत्रफळ व शहरात वाढणारे ले-आऊट यामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी मोठी झाडे अभावानेच मिळतात. शिंपी पक्ष्यांनी तर कुंडीतल्या वडाच्या झाडावर आपले घरटे बांधले आहे. काय करता येईल? शहरातील कॅचमेंट एरिया जेव्हा कमी झाला तेव्हा त्या कॅचमेंट अधिवासात राहणारे पक्षी कुठे गेले असतील, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पक्ष्यांना परत बोलवायचे असेल तर आपण विदेशातील शहरांप्रमाणे वॉटर फॉल (पाण्याचे धबधबे) निर्माण करून मानविनर्मित ओढा निर्माण करायला हवा. ओढाच्या बाजूला आपण पक्षी निरीक्षणासाठी जागा निर्माण करू शकतो, जेणे करून पक्षी निरीक्षकांची संख्या वाढेल. त्यासोबत ते पक्ष्यांना खाद्यसुद्धा पुरवू शकतील. शहरात जेथे शक्य आहे तेथे पक्ष्यांसाठी फिडिंग स्पॉट निर्माण करायला पाहिजे, त्यामुळे पक्ष्यांवर अन्नासाठी पडणारा ताण कमी होईल आणि प्रजोत्पादन सुरू ठेवतील. (प्रतिनिधी)जून-जुलै महिना कठीणजून-जुलै हा काळ पक्ष्यांसाठी खाद्य मिळविण्याच्या दृष्टीने थोडा कठीणच असतो. कारण जमिनीवर पडलेले बी एकतर उगवतात किंवा ते नष्ट पावतात आणि इतर वनस्पती गवतसुद्धा नवीन पालवी घेऊन असतात. दुसरीकडे बियाणे पेरण्याचा हंगाम आहे. पण त्यात असे होत असते की जे द्विदल धान्य आहे. (तूर, डाळी, शेंगदाणे वगैरे) ते उगवताना त्यांचे बियाणे हे जमिनीच्या वर येत असतात. काही पक्षी हे लहान रोपट्यांना इजा न पोहोचिवता त्यातील काही भाग खुडून खातात. परंतु शेतकरी सोयाबीन, ज्वारी, धान इत्यादी बियाण्यांना वाचिवण्यासाठी विषारी द्रव्याचा वापर करतात. त्याचाही फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे हे दोन महीने पक्ष्यांना कठीण जातात.