शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आता शाळांना मिळणार मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:40 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

'लूक' बदलणार : जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार स्पर्धाभंडारा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी बदल घडविल्या जात असताना आता शाळांचे 'रँकींग' करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यामध्ये रंगाद्वारे शाळांना 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' व रँक दिल्या जाणार आहे. त्यामध्ये अव्वल रँकींगसाठी शाळांमध्ये निकोप स्पर्धा राहणार आहे.शाळा स्वच्छ, समृद्ध व आनंददायी व आरोग्यदायी असेल तरच ज्ञानाची आदानप्रदान प्रक्रिया प्रभावी आणि परिणामकारक होत असते. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापर्यत तीन समित्या राहणार आहे. तालुकास्तरावरील समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी व अन्य सदस्य जिल्हास्तरावरील समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सदस्य व राज्य समितीमध्ये प्रधान सचिव व अन्य सदस्य राहणार आहे. या समित्यांतर्फे शाळांचे परिक्षण व गुणांकन होणार आहे.पुरस्कारासाठी पाच क्षेत्र व ३९ घटक निश्चित केले आहेत. त्यामध्ये पाण्याची उपलब्धता २२ गुण, शौचालयाची व्यवस्था २८ गुण, हात धुण्याची व्यवस्था २० गुण, देखभाल व्यवस्था १५ गुण, वर्तवणूक बदल व क्षमता व विकास १५ गुण याप्रमाणे गुणांकन राहणार आहे.ज्या शाळांचा प्रारंभ रेटिंग किमान पिवळा असेल अशा शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ग्रामीण विभागात तीन प्राथमिक शाळा, तीन माध्यमिक शाळा तसेच प्रत्येक क्षेत्रातील ग्रीन मार्कींग शाळा अशा ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र असतील. शहरी विभागातील एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळा तसे प्रत्येक उपक्षेत्रातील ग्रीन स्टार प्राप्त हक प्राथमिक शाळा अशा १० शाळा पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांचा निळा रंग राहणार आहे.या शाळा राज्यस्तरावरील स्पधेर्साठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये एकूण २० शाळांचा समावेश राहणार आहे. यापैकी १५ ग्रामीण व ५ शहरी शाळांची निवड करण्यात येणार आहे.या स्पर्धेमुळे शाळांचे बाह्यरंग व अंतरंग बदलण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे आकर्षण वाढण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी) मानांकनाच्या आधारे असेल शाळांचा रंगगुणांकनाच्या आधारावर ९० ते १०० गुण प्राप्त शाळांना हिरवा रंग, ७५ ते ८९ प्राप्त गुण शाळांना निळा रंग, ५१ ते ७४ गुणांच्या शाळांना पिवळा रंग, ३५ ते ५० गुणांच्या शाळांना नारंगी रंग व ३५ पेक्षा कमी गुण असणाऱ्या शाळांना लाल रंग असे मानांकन राहणार आहे.जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होणार आहे.ज्यांचा रंग पिवळा राहणार आहे त्या शाळांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.यात ग्रामीण विभागातील तीन प्राथमिक शाळा व तीन माध्यमिक शाळा तसेच ग्रीन रँकिंग शाळा अशा एकूण ३० शाळा पुरस्कारासाठी पात्र राहतील.