शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

आता नववी नापासांना दहावीत प्रवेश

By admin | Updated: July 18, 2015 00:35 IST

विद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो.

अशोक पारधी पवनीविद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो. ही आतापर्यंतची प्रथा दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने नविन परिपत्रक निर्गमित केल्याने नववी नापास विद्यार्थ्यांना थेट अर्ज भरुन १० वीच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.इयत्ता नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सन २०१४-१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विहित अटींची पुर्तता केल्यास फार्म नं. १७ भरुन माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये नापास झालेले विद्यार्थी पुन्हा इयत्ता नववी मध्येच दाखल होताच आणि इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेवून माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होतात. असे विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये नापास झाल्याने त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाते. सदचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर खाजगीरित्या प्रविष्ठ होण्यासाठी अटींचे पालन करीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शालांत परिक्षांना प्रविष्ठ होता येईल. असा शासन निर्णय झालेला असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी (माध्य.) व शाळा प्रमुखांना अशा ईच्छुक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याची सुचना केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे हे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.