शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बिल्ल्यांच्या मागे धावणारी बच्चे कंपनीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:26 IST

गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियाचा परिणाम : घराघरात पोहचणारे ‘बिल्ले’ झाले झाले लुप्त

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात धूळ उडवत शिरलेली गाडी पूर्ण गावात आवाज जाईल एवढा भोंगा, गाड्यांच्या मागे धावणारी लहान मुलं. गाड्यातून बिल्ले फेकणारी व्यक्ती, रस्त्यात पसरलेली बिल्ले वेचणारी, मारामारी करणारी बालके असा दृष्य बघण्ो दुर्लभ झाला आहे.निवडणूकीत सोशल मिडीया प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू बनला. सगळ्याच पक्षाचे नेते सोशल मिडीया वापरत आहे. याचा प्रभाव अनेक बाबींवर पडला आहे. खरा फटका ग्रामीण भागातील लहान बालकांवर बसलेला आहे. निवडणूकीत प्रामुख्याने प्रचार सामुग्री बिल्ले होय. आता हे बिल्ले दिसने दुर्मिळ झाले आहे. प्रसार माध्यम, इलेक्ट्रानिक्स मिडीया, आता वॉटअ‍ॅप, फेसबुक, व्टिटर, इन्स्ट्राग्राम आदीच्या माध्यमातून अ‍ॅन्डराईड मोबाईलद्वारे घराघरात निवडणूकीच्या व इतरही बाबी पोहचत आहे. एक दशकापुर्वी,प्रचारासाठी गावात गाड्या यायच्या, गावभर भोंगा वाजवत फिरायचा, गाडीतून बिल्ले फेकले जायचे, गाडींच्या मागे धावणारी बालके बिल्ले मिळविण्यासाठी धडपड करायची. कधी मारामारी ही करीत होती.गोळा केलेली विविध पक्षाची चिन्हाची बिल्ले बालके निट जमवून ठेवत होती. शेताशेजारी झाडात, कुणाच्या घरी अशी बालकांची अशी मैफिल जमायची. मग, सुरु व्हायचा त्यांचा बिल्ले जिंकण्याचा खेळ. या खेळात ही बालके सगळं विसरुन जायची. या बिल्ल्याच्या खेळात रममाण होणारी ही लहान बालक सोशल मिडीयामुळे दूर झाली. तसेच निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना या लहान बालकांसाठी बिल्ले छापले पाहिजेत.गावात आपल्या कार्यकत्याच्या माध्यमातून बिल्ले वाटली गेली पाहिजेत हा विसर सोशल मिडीयाने हायटेक झालेल्या नेत्यांना पडला आहे. निवडणूक काळात बालकांचा बिल्ल्याचा खेळ घालवायला बालमन जाणणारे नेते नाहीत हे दिसून येते.‘बिल्ले’ हा घराघरात जाणारा प्रचाराचा सोपा माध्यम बंदच झाला. याबाबत मोहगावदेवी येथील बालक अखिलेश लांबट म्हणतो, बिल्ले जमविण्याचा व खेळण्याचा छंद हिरावला गेला. महेंद्र सुर्यवंशी म्हणाला, निवडणूक काळात आठ-दहा मित्र बिल्ले खेळामुळे एकत्र येत होती. आता खेळासह मित्रही दुरावले गेले. युवक लिलाधर लेंडे म्हणाले, नेते बालकांची मानसिकता समजून घेत नाही. तसा विचारही करीत नाही. यामुळे निवडणूकीच्या प्रचाराचा लोळ घरापर्यंत जाणे बंद झाले. तसेच लहान बालकांच्या उत्साहाला खिळ बसली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक