शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

निर्मलग्राम योजना केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:30 IST

शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घाणच घाण

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे. मात्र ही योजना सध्या कागदावरच दिसून येत आहे. अनेक गावात अद्यापही घाणच घाण पसरलेले असून याकडे मात्र जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.राज्य शासनाने दरवर्षी स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यामध्ये सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना पुरस्कार प्रदान केला जात आहे. या योजनाची गावात सक्षम आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनातील अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे या निर्मलग्राम योजनेला खिळ बसली आहे.लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, चिकणा, चिचाळ, कोदामेडी अशा अनेक गावात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर शेतखताचे खातकुडे तयार केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असते. मात्र अद्यापही जबाबदार अधिकाºयांनी याकडे लक्ष घातलेले नाही. याबाबत नागरिकांकडून संताप व्याप्त आहे.