शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:56 IST

देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : तुमसरात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या तुमसर शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर माजी प्रदेश अध्यक्ष, माणिकराव ठाकरे, आमदार, नसीम खान प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे अनंतराव घरड, माजी आमदार सेवक वाघाये, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमरनाथ रगडे, रमेश पारधी, शंकर राऊत, नगरसेवक, राजेश ठाकूर, कलाम शेख, प्रभू मोहतुरे, शुभम गभने, आशिष पात्रे, सुनील गिरेपुंजे, शैलेश पडोळे, प्रफुल्ल बिसणे, देवेंद्र मेश्राम, आकाश काकडे, अमित लांजेवार, हरिराम निमकर, गिताताई बोकडे, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, वीणा झंझाड, नैनश्री येळणे, सीमा बडवाईक, वषार्ताई बारई, स्मिता बोरकर, हसन रिझवी, आनंद बिसने, कान्हा बावनकर, नीरज गौर, सुरेश मेश्राम, आकाश बोंद्रे, महेश ढेंगे, युवा नेते पंकज कारेमोरे, आकाश काकडे, सहादेव तुरकर, अजय खंगार, बालकदास ठवकर संजय पिकलमुंडे, चैन मसरके व सरपंच आदी उपस्थित होते.अशोक चव्हाण भाजपच्या नीती वर सडकून टीका करताना म्हणाले की, शेतकरी हवालदिल झाला असताना शेतपिकाला अजूनपर्यंत योग्य हमीभाव मिळाला नाही, कर्जमाफी झाली नाही, तीन राज्यात आमची सरकार येताच कर्जमाफी व २५०० रूपये हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे आता फसवी सरकारला घरचा रास्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरनाथ रगडे यांनी केले.