शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

विकासासाठी सत्ता परिवर्तनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:56 IST

देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : तुमसरात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशात व राज्यात जुमलेबाजांची सरकार सत्तेवर आहे नको त्या बाबींवर जुमला टाकून मोठी मोठी आश्वासन दिली जात आहे. एकीकडे सरकार नापास झाले असताना मात्र मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरु आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे विचारण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे. त्यामुळे विकासासाठी देशात व राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.जनसंघर्ष यात्रेच्या तुमसर शहरात आगमनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर माजी प्रदेश अध्यक्ष, माणिकराव ठाकरे, आमदार, नसीम खान प्रफुल्ल गुडघे पाटील, मनोज दुआ, राजू वाघमारे अनंतराव घरड, माजी आमदार सेवक वाघाये, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमरनाथ रगडे, रमेश पारधी, शंकर राऊत, नगरसेवक, राजेश ठाकूर, कलाम शेख, प्रभू मोहतुरे, शुभम गभने, आशिष पात्रे, सुनील गिरेपुंजे, शैलेश पडोळे, प्रफुल्ल बिसणे, देवेंद्र मेश्राम, आकाश काकडे, अमित लांजेवार, हरिराम निमकर, गिताताई बोकडे, प्रदीप वाडीभस्मे, राजन सिंगनजुडे, वीणा झंझाड, नैनश्री येळणे, सीमा बडवाईक, वषार्ताई बारई, स्मिता बोरकर, हसन रिझवी, आनंद बिसने, कान्हा बावनकर, नीरज गौर, सुरेश मेश्राम, आकाश बोंद्रे, महेश ढेंगे, युवा नेते पंकज कारेमोरे, आकाश काकडे, सहादेव तुरकर, अजय खंगार, बालकदास ठवकर संजय पिकलमुंडे, चैन मसरके व सरपंच आदी उपस्थित होते.अशोक चव्हाण भाजपच्या नीती वर सडकून टीका करताना म्हणाले की, शेतकरी हवालदिल झाला असताना शेतपिकाला अजूनपर्यंत योग्य हमीभाव मिळाला नाही, कर्जमाफी झाली नाही, तीन राज्यात आमची सरकार येताच कर्जमाफी व २५०० रूपये हमीभाव देण्यात आला आहे. त्यामुळे आता फसवी सरकारला घरचा रास्ता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरनाथ रगडे यांनी केले.