शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

परिस्थितीच्या सामन्यासाठी आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:06 IST

आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्या छातीमध्ये असायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल.

ठळक मुद्देशाहिद कुरैशी : कटकवार विद्यालयात क्रीडासत्राला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आजच्या कठीण जगामध्ये जगण्यासाठी हिमालयासारखी दृढता आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोखंडाचे बळ आपल्या छातीमध्ये असायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर आरोग्य संपन्न असेल. सर्वच विद्यार्थी एक सारखे नसतात. येणाºया परिस्थितीशी सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन क्रीडासंघटक शाहीद कुरैशी यांनी केले.स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विद्यालय, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित स्व.कटकवार जयंती महोत्सव व वार्षिकोत्सवानिमित्त आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन पर्यवेक्षक हिवराज येरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवदास लांजेवार, बाळकृष्ण लंजे, शिवपाल चन्ने, सीमा येळेकर उपस्थित होते. वर्ग ५ ते ७ मुले मुली, वर्ग ८ ते १० मुले मुली, ११, १२ कला व विज्ञान विभाग अशा गटात स्पर्धा घेण्यात आल्या.पर्यवेक्षक येरणे यांनी शाळेमध्ये विविध स्तर, वातावरणातील मुले येत असतात. वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा, अभ्यास होत राहतो. म्हणून दरवर्षी विद्यालयात वेगवेगळ्या गटात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.शिवदास लांजेवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायामाचे धडे घ्यावे, आरोग्याच्या दृष्टीकानातून शालेय जीवनापासून खेळाकडे लक्ष दिल्यास शरीराला बळ मिळण्यास मदत होते.विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. स्पर्धेचे पंच म्हणून शाहिद कुरैशी, संजय भेंडारकर, दिनेश उईके, चन्ने, प्रा.केशव कापगते, विनोद हातझाडे, प्रा.भालेराव, संजय पारधी, मडकवार, कृष्णा बिसेन, प्रा.प्रशांत शिवणकर व खेळाडू विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाले. सर्व सहभागी खेळाडूंचे संस्थाध्यक्षा विद्या कटकवार व प्राचार्य विजय देवगिरकर यांनी कौतुक केले.