शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

सरसकट नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:41 IST

धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले. शेतात कापलेले किंवा पेरणी केली असल्याचे उशिराने सर्व्हेक्षण कसे काय होणार असा आक्षेप घेऊन माजी सरपंच राजेश भेंडारकर व शेतकरी भास्कर भेंडारकर व शेतकºयांच्या नेतृत्वात येथील ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. पाटील, तलाठी मन्साराम जुमळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना पाठविले.मावा, तुडतुडा किडीमुळे धान पिकाचे सर्व्हेक्षणाकरिता स्थानिक प्रशासनाला आदेश दिले असता त्यांनी शेतावर जावून सर्व्हेक्षण करण्यास सुरुवात केली असता ९५ टक्के शेतकºयांनी धान कापणी केल्यामुळे सर्व्हेक्षण कसे करायचे? आसगाव येथे ३५०० एकर शेतजमीन असून १४०० खातेदार शेतकरी आहेत. प्रत्येकांच्या धान शेतीत तुडतुडा कीड लागल्याने शेतकºयांचे पूर्णत: नुकसान झाले. त्यामुळे उभ्या पिकांचा सर्वेक्षणाचा देखावा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. यावेळी विपीन बोरकर, आशिष ब्राम्हणकर, शेखर पडोळे, सतीश भाजीपाले, केवळराम सावरबांधे, यमन तरोणे, जगदीश उपथळे, जगदीश सावरबांधे, रोहित मेंढे, रजत मेंढे, जगू तरारे, दादाजी बन्सोड, मंगेश ब्राम्हणकर, किरण डोये, चंद्रशेखर पडोळे, राजेश कठाणे, कैलाश जिभकाटे, सुभाष सावरबांधे, पांडूरंग मेंढे आदी शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली.