शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

चाऱ्याअभावी पशुपालकांचे स्थलांतरण

By admin | Updated: March 31, 2017 00:31 IST

तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या व जैवविविधतेचा कोषागार अशी ओळख

चारा व पाणीटंचाई कायम : आलेसूर परिसरात विहीरींनीही गाठला तळ आलेसूर (तुमसर) : तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेल्या व जैवविविधतेचा कोषागार अशी ओळख असलेल्या दक्षिण-उत्तर भागात चारा व पाणी टंचाईमुळे शेकडो पशुपालक पशुधना समवेत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करीत आहेत. यात सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अधिकांश पशुपालक बिऱ्हाडासमवेत महाराष्ट्रात दाखल होत आहेत. अलिकडे मागील सत्रात लेंडेझरी, नाकाडोंगरी, जांब कांद्री, वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार, सीसीटी सलग समतल चर, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, कृषी विभागा अंतर्गत मोठ्या प्रमाणात मृद व जलसंधारणाची कामे करण्यात आली. मात्र साठवण तलाव, वन तलाव, मामा तलाव खाजगी मालगुजारी तलाव यात ओंजळभर जल शिल्लक राहिले नाही तसेच कित्येक शासकीय व खाजगी विहरी शुल्क भग्नाअवस्थेत पाहावयास मिळत आहेत. परिणामी परिसरात कमाल प्रमाणात भुर्गभाची जलस्त्रोत पातळी अधिक खोलवर गेली आहे.(वार्ताहर)