शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आंबागड किल्ल्याची होणार ‘जीपीएस मॅपिंग’

By admin | Updated: October 12, 2015 01:05 IST

विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे.

राज्यात ३१७ किल्ले : पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरणभंडारा : विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे. राज्यातील २५ ऐतिहासिक गड किल्ल्यांची महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभागामार्फत जीपीएस (गुगल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीद्वारे लवकरच मॅपिंग करण्यात येणार आहे, ज्यामध्ये भंडारा जिल्हयातील आंबागड व नागपूर जिल्हयातील नगरधन (रामटेक) या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. संवर्धन व पर्यटन वाढावे या दृष्टीने जीपीएस मॅपिंग करुन नंतर सॅटेलाईट मार्फत किल्ल्याची ‘पाईट टू-पार्इंट’ माहिती संकलित करुन आराखडा तयार केला जाईल. या यंत्रणेमुळे गडकोट प्रेमीना गुगलवर किल्ल्याचे नाव लिहिताच किल्ल्याचा इतिहास व दैनंदिन स्थिती थेट बघता येणार आहे. या निर्णयाने जिल्हयातील पर्यटक व गडकोटप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.आंबागड किल्ल्याचे जतन, सौंदर्यीकरण, रंगरंगोटी ईत्यादीचे कामे झाली असून पर्यटक व गडकोट पे्रमींची संख्या सतत वाढत आहे. आंबागड किल्ल्याकरिता अनेक वर्षापासून ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेचे संस्थापक सईद शेख सतत प्रयत्नशील आहेत. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के व त्यांचे सहकारी यांचे सईद शेख यांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)