शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

आंबागड किल्ल्याची होणार ‘जीपीएस मॅपिंग’

By admin | Updated: October 12, 2015 01:05 IST

विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे.

राज्यात ३१७ किल्ले : पर्यटनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरणभंडारा : विदर्भात नैसर्गिक व ऐतिहासिक किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात जवळपास ३१७ किल्ल्यांची नोंद आहे. राज्यातील २५ ऐतिहासिक गड किल्ल्यांची महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभागामार्फत जीपीएस (गुगल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीद्वारे लवकरच मॅपिंग करण्यात येणार आहे, ज्यामध्ये भंडारा जिल्हयातील आंबागड व नागपूर जिल्हयातील नगरधन (रामटेक) या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. संवर्धन व पर्यटन वाढावे या दृष्टीने जीपीएस मॅपिंग करुन नंतर सॅटेलाईट मार्फत किल्ल्याची ‘पाईट टू-पार्इंट’ माहिती संकलित करुन आराखडा तयार केला जाईल. या यंत्रणेमुळे गडकोट प्रेमीना गुगलवर किल्ल्याचे नाव लिहिताच किल्ल्याचा इतिहास व दैनंदिन स्थिती थेट बघता येणार आहे. या निर्णयाने जिल्हयातील पर्यटक व गडकोटप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.आंबागड किल्ल्याचे जतन, सौंदर्यीकरण, रंगरंगोटी ईत्यादीचे कामे झाली असून पर्यटक व गडकोट पे्रमींची संख्या सतत वाढत आहे. आंबागड किल्ल्याकरिता अनेक वर्षापासून ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेचे संस्थापक सईद शेख सतत प्रयत्नशील आहेत. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के व त्यांचे सहकारी यांचे सईद शेख यांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)