शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

मानव कल्याण सेवाश्रम पर्यटन स्थळ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:33 IST

मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, ....

ठळक मुद्देपरिणय फुके : आश्रमकडून २८ जोडप्यांचे नि:शुल्क विवाह

ऑनलाईन लोकमततुमसर : मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, असे आमदार परिणय फुके यांनी जाहीर केले.तुमचे तिथून पाच किलोमीटर अंतरावर परतवाडा येथे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या वारसा घेत मानव न्याय सेवा आश्रमची स्थापना करण्यात आली. निरंतर ४४ वर्षापासून इथे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांसह वार्षिक महोत्सवाचे ३ फेब्रुवारीला हनुमंत राव घूले (पाटील), उद्योगपती राजेंद्र चौधरी, किशोर कुंभारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे अभिषेक आणि अखंड ज्योत प्रज्वलित करून सुरूवात केली आपल्या आध्यात्मिक प्रवचन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. ४ फेब्रुवारीला सत्य साई संस्थान नागपूर यांच्याकडे आरोग्य शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिर अनेक इतर रोगांची तपासणी शिबिर लावण्यात आले होते. हजारो भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला पाच तारखेला भाविकांच्या मनोरंजन करताना नाट्य करण्यात आली.६ फेब्रुवारी २०११ सेवाआश्रम कडून नि:शुल्क २८ जोडपे विवाहबद्ध झाले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने विधानपरिषद सदस्य परिणय फुके आ. चरण वाधमारे, माजी आ. मधुकर कुकडे, विठ्ठलराव कहालकर, राजकुमार माटे, जिल्हा परिषदेचे सभापती धमेंद्र तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश गायधने यांनी आश्रमाच्या व्यवस्थांना बाबत भाविकांना सांगितले की हे आरम शासनाच्या नियामनुसार पंजीकृत केलेले आहे. या आश्रमाच्या लेखक झोपला चर्च शासनाकडून तपासून घेतला जातो. आरम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतो इतर कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगली जात नाही. मानवाचे कल्याण हेच आश्रमाचे ध्येय आहे, असे सांगितले. या आश्रमात करे सतत ४४ वर्षापासून नि:शुल्क सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केल्या जाते हे एक प्रशंसनीय कार्य या आश्रमात दरवर्षी केल्या जाते. आश्रमाला लवकरच क दर्जाचा पर्यटक स्थळ घोषित करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा आ. परिणय फुके यांनी भाविकांना दिला. त्यानंतर आ. परिणय फुके यांनी संत कोटीचे भूमिपूजन केले. यासाठी लागणारा निधी विविध भाविकाकडून मिळणार आहे.