शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

मानव कल्याण सेवाश्रम पर्यटन स्थळ व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:33 IST

मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, ....

ठळक मुद्देपरिणय फुके : आश्रमकडून २८ जोडप्यांचे नि:शुल्क विवाह

ऑनलाईन लोकमततुमसर : मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, असे आमदार परिणय फुके यांनी जाहीर केले.तुमचे तिथून पाच किलोमीटर अंतरावर परतवाडा येथे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या वारसा घेत मानव न्याय सेवा आश्रमची स्थापना करण्यात आली. निरंतर ४४ वर्षापासून इथे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांसह वार्षिक महोत्सवाचे ३ फेब्रुवारीला हनुमंत राव घूले (पाटील), उद्योगपती राजेंद्र चौधरी, किशोर कुंभारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे अभिषेक आणि अखंड ज्योत प्रज्वलित करून सुरूवात केली आपल्या आध्यात्मिक प्रवचन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. ४ फेब्रुवारीला सत्य साई संस्थान नागपूर यांच्याकडे आरोग्य शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिर अनेक इतर रोगांची तपासणी शिबिर लावण्यात आले होते. हजारो भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला पाच तारखेला भाविकांच्या मनोरंजन करताना नाट्य करण्यात आली.६ फेब्रुवारी २०११ सेवाआश्रम कडून नि:शुल्क २८ जोडपे विवाहबद्ध झाले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने विधानपरिषद सदस्य परिणय फुके आ. चरण वाधमारे, माजी आ. मधुकर कुकडे, विठ्ठलराव कहालकर, राजकुमार माटे, जिल्हा परिषदेचे सभापती धमेंद्र तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश गायधने यांनी आश्रमाच्या व्यवस्थांना बाबत भाविकांना सांगितले की हे आरम शासनाच्या नियामनुसार पंजीकृत केलेले आहे. या आश्रमाच्या लेखक झोपला चर्च शासनाकडून तपासून घेतला जातो. आरम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतो इतर कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगली जात नाही. मानवाचे कल्याण हेच आश्रमाचे ध्येय आहे, असे सांगितले. या आश्रमात करे सतत ४४ वर्षापासून नि:शुल्क सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केल्या जाते हे एक प्रशंसनीय कार्य या आश्रमात दरवर्षी केल्या जाते. आश्रमाला लवकरच क दर्जाचा पर्यटक स्थळ घोषित करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा आ. परिणय फुके यांनी भाविकांना दिला. त्यानंतर आ. परिणय फुके यांनी संत कोटीचे भूमिपूजन केले. यासाठी लागणारा निधी विविध भाविकाकडून मिळणार आहे.