शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:39 IST

नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांची सभा : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सभेत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कोल्हे बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, विज्ञान पर्यवेक्षक शत्रुघ्न कोडवती, शिक्षण विस्तार अधिकारी देवेंद्र शेंडे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. मुख्याध्यापकांनी वेळेवर काम सोयीस्कर करावे यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.दुसºया दिवशी साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची तर पहिल्या दिवशी मोहाडी, तुमसर व भंडारा येथील तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा पार पडली.या सभेत मानव विकास योजना, शाळा सिद्धी, परिवहन समिती, सुरक्षा समिती, मुल्यशिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, शालेय स्वच्छता, ग्रंथालय उपयोग, प्रयोगशाळा, शाळेच्या कर्मचाऱ्यांचे रोष्टर, लेखा परिक्षण, वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती, वेतनपथक संबंधी समस्या, वृक्षारोपण आदी विषयावर चर्चा व माहिती देण्यात आली. अजुनही २६ शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनेत्तर अनुदान शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात पडून आहे. जुलै अखेरपर्यंत मुख्याध्यापकांनी असिसमेंट करावे. ७ तारखेपर्यंत वेतन बिल पाठवा १ तारखेला वेतन बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी आमची असेही शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी सांगितले.शाळाच्या संच मान्यतेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तात्काळ दाखल करा, २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती विभागाला कळवा, मुख्याध्यापकांच्या जागा ज्या शाळेत रिक्त आहेत तिथे पदोन्नती घ्या, प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवा लवकरच वैद्यकीय मान्यता दिली जाईल.८० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांनी शाळा सिद्धी माहिती भरा, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी लावा, शाळांनी एनटीएस, एनएमएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा यात मोठा सहभाग नोंदवावा, प्रोत्साहन भत्ताची प्रकरणे निकाली काढता येण्यासाठी प्रस्ताव काळजीने पाठवा अशा सुचना सभेत देण्यात आल्या.वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ आहे. यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा अशा सुचना शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी दिली. मुख्याध्यापकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी दररोज व्यायाम व योगा करावे तेच शिस्तिचेही पालन करण्याचा सल्ला शिक्षणाधिकाºयांनी दिला. विविध योजनेची माहिती शत्रुघ्न कोडवती, प्रदीप गणवीर यांनी दिली.वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावीजुलै महिन्यात मिळणाऱ्या कोणाच्याही वेतनवाढी रोखू नका. वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. वार्षिक वेतनवाढ दिल्याशिवाय वेतन बिल पारित केले जाणार नाहीत.६ ते ८ वर्गासाठी तीन शिक्षकांपैकी जेष्ठ शिक्षकांना माध्यमिक विभागावर दाखविता येईल. माध्यमिक स्तराची वेतन श्रेणी देता येईल. सेवाजेष्ठतासाठी सेवाशर्थी प्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी.