शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

नुकसानग्रस्त धानपिकाचे पंचनामे करा

By admin | Updated: October 15, 2016 00:37 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त झालेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

विनायक बुरडे : धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीतभंडारा : निसर्गाच्या अवकृपेमुळे त्रस्त झालेला शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. मागील महिन्या आलेल्या पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान झाले. या धानपिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विनायक बुरडे यांनी केली आहे.पावसाच्या विश्रांतीनंतर हलक्या धानाची कापणी सुरू झाली आहे. मळणीचे यंत्र सज्ज असून धान विक्रीकरिता उपलब्ध आहे. विनाविलंब हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही बुरडे यांनी केली आहे. धानाला किमान हमी भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असते. जेणेकरुन व्यापाऱ्याकडून लूट होणार नाही. किडीचे निवारण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. लहरी निसर्गामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धानपीक भुईसपाट झाले आहे.लाखनी तालुक्यातील नरव्हा गावात धान लोंबीतच अंकुरला आहे. पर्णकोष करपल्याने धानात दाणा भरलेला नाही. अशा स्थितीत धान उत्पादक शेतकरी धास्तावलेला आहे. दसरा निराशेत गेला. समोर दिवाळी आहे. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज असून शेतकऱ्यांना नगदी चुकारे देण्याची सुविधा करुन धान खरेदीसोबत बोनस देण्याची मागणी यांनी केली आहे. धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या धान पिकाला खर्चावर आधारित हमी भाव मिळाल्या पाहिजे परंतु शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या धान पिकाला अल्प भाव मिळतो. सरकारने समन्वय साधून धानाच्या हमी भावाबाबत कायमस्वरुपी तोडगा काढून शेतकरी बांधवांच्या धानपिकाला खर्चावर आधारित हमी भाव देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही सभापती बुरडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)