शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासा

By admin | Updated: November 29, 2014 00:48 IST

आजच्या युगात वैयक्तिक स्वच्छता, शालेय परिसरातील स्वच्छतेबरोबर दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे.

भंडारा : आजच्या युगात वैयक्तिक स्वच्छता, शालेय परिसरातील स्वच्छतेबरोबर दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक मुल्य जोपासण्याकरिता वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी यांनी केले.वनवैभव आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोका येथे स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विलास केजरकर होते, पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी, समीर नवाज, वनवैभव शाळेचे प्राचार्य एन. जी. बुराडे, प्रणिता पाचखेडे, लाल बहादूर शाळेचे शिक्षक विवेक मेश्राम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक के. आर. सार्वे, प्रा. एन. आर. गोबाडे, प्रा. ए. आर. मुंगुसमारे, प्रा. के. आर. कहालकर, प्रा. एस. एम. राठोड उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता व बाल आरोग्य आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता व बाल अरोग्य आणि स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या विषयावर मार्गदर्शन करुन विद्यालयाच्या प्रांगणावर पुत्रजिवी, औंडाबर, कडूलिंब इत्यादी रोपट्याचे गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी, विलास केजरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन प्रा. एस. एम. राठोड यांनी तर आभार प्रा. एन.आर. गोबाडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता आर. जी. गोबाडे, डी. डी. दडवे, बी. एम. कापगते, व्ही. वाय, लांजेवार, ओ. एन. कान्हेकर, आवेश खान, डी. डी. कमाने, जे. व्ही. गजबे व विद्यालयातील शिक्षक शिक्षीका व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)