शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:12 IST

सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देगावात शिरले पाणी : बावनथडी नदीच्या पुलावर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. नद्या, नाले आणि तलावांची पाण्याची पातळी ओलांडली आहे.एरवी कोरडी वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. याच नदीवर बपेरा आंतरराज्यीय सिमेनजीक मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडण्यासाठी रॉप्टर पद्धतीने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावर पाणी वाढल्याने वाहतूक बंद झाली आहे. दोन राज्यांचा संपर्क तुटल्याने अनेक प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.दोन राज्याचे सीमावर्ती गावात प्रवाशी अडले आहेत. या शिवाय वारपिंडकेपार गावात तलावाचे पाणी गावात शिरल्याने पाणीच पाणी आहे. चुल्हाड गावात अनेक घरात पाणी शिरले असून रस्ते जलमग्न झाली आहेत. नद्यांचे वरील असणारे सिमेंट प्लग बंधारे ओव्हरफ्लो झाला आहे. चांदपूर जलाशयाचे पाण्याचे पातळीत वाढ झाली आहे. नद्यांचे काठावरील गावकºयांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.