शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पेंचच्या पाण्याकरिता महापंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:27 IST

पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे.

ठळक मुद्देशेतकरी संघर्ष समितीचा एल्गार : आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे. तसेच टाकळी येथे २०१३ मध्ये प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्यात यावे. याकरिता आज शहापूर येथे शेतकरी संघर्ष समितीतर्फे शेतकरी महापंचायत सभेचे आयोजन स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते.शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आयोजित महापंचायत सभेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मुकेश थोटे, तालुका प्रमुख अनिल गायधने, अ‍ॅड. रवी वाढई, पं.स. उपसभापती ललित बोंद्रे, विभाग प्रमुख जयंत बुधे, प्रकाश पारधी, विलास लिचडे, राधेश्याम बांगडकर, यशवंत वंजारी उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, एका पाण्यासाठी धान पिक धोक्यात आले असताना प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला असून जोपर्यंत धान पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करु शेतकºयांनी एकजुटीने लढा दयावा, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित शेतकºयांचे मनोगत जाणुन घेण्यात आले. पेंचचे पाणी दया, शेतकरी वाचवा असे आवाहन ही करण्यात आले.तत्पूर्वी पेंच पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात चर्चा करण्यात येवून त्यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर सभा घेण्यात आली. दुपारी ४ वाजतापर्यंतचा अल्टिमेटम अधिकाºयांना देण्यात आला. सभा संपल्यानंतर पेंच पाटबंधारे उपविभाग भंडारा यांच्याकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक संजय रेहपाडे व संचालन अभय बन्सोड यांनी केले. सभेला प्रभु हटवार, बाळा वाघमारे, नरेश लांजेवार, संजय आकरे, सुनिल सोमनाथे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.