शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

पेंचच्या पाण्याकरिता महापंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:27 IST

पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे.

ठळक मुद्देशेतकरी संघर्ष समितीचा एल्गार : आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे. तसेच टाकळी येथे २०१३ मध्ये प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्यात यावे. याकरिता आज शहापूर येथे शेतकरी संघर्ष समितीतर्फे शेतकरी महापंचायत सभेचे आयोजन स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते.शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आयोजित महापंचायत सभेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मुकेश थोटे, तालुका प्रमुख अनिल गायधने, अ‍ॅड. रवी वाढई, पं.स. उपसभापती ललित बोंद्रे, विभाग प्रमुख जयंत बुधे, प्रकाश पारधी, विलास लिचडे, राधेश्याम बांगडकर, यशवंत वंजारी उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, एका पाण्यासाठी धान पिक धोक्यात आले असताना प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला असून जोपर्यंत धान पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करु शेतकºयांनी एकजुटीने लढा दयावा, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित शेतकºयांचे मनोगत जाणुन घेण्यात आले. पेंचचे पाणी दया, शेतकरी वाचवा असे आवाहन ही करण्यात आले.तत्पूर्वी पेंच पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात चर्चा करण्यात येवून त्यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर सभा घेण्यात आली. दुपारी ४ वाजतापर्यंतचा अल्टिमेटम अधिकाºयांना देण्यात आला. सभा संपल्यानंतर पेंच पाटबंधारे उपविभाग भंडारा यांच्याकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.सभेचे प्रास्ताविक संजय रेहपाडे व संचालन अभय बन्सोड यांनी केले. सभेला प्रभु हटवार, बाळा वाघमारे, नरेश लांजेवार, संजय आकरे, सुनिल सोमनाथे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.