शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महामंगल सूत्राचे ग्रहण करणे गरजेचे

By admin | Updated: February 23, 2016 00:24 IST

प्रत्येक समाजात अहंकारीक लोक आहेत. यामुळे समाजाचे नुकसान होते. पुज्यनीय लोकांचे आदर करावे. विद्या संपादन करणे,..

बोधीरत्न नायक थेरो यांचे प्रतिपादन : माघ पौर्णिमा महोत्सवनिमित्त बौध्द मेळाव्यातजवाहरनगर : प्रत्येक समाजात अहंकारीक लोक आहेत. यामुळे समाजाचे नुकसान होते. पुज्यनीय लोकांचे आदर करावे. विद्या संपादन करणे, आई-वडीलांची सेवा करणे, आदर करणे, नम्रता बाळगणे, संतुष्ट राहणे आदी वेळोवेळी धम्म श्रवण करने हे उत्तम मंगल होय. यासाठी महामंगल सुत्राचे ग्रहण करणे गरजचे, असे प्रतिपादन एन. बोधीरत्न महाथेरो यांनी केले.दसबल पहाडी हत्तीडोई ट्रस्ट द्वारा वर्ल्ड पिस महोत्सव व माघ पौर्णिमा महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. भदंत राहुल बोधी, डॉ. धम्मदीप महाथेरो, डॉ. भदंत कारोनीको महाथेरो, धम्मज्योती महाथेरो, भदंत वक्कली महाथेरो, भदंत सम्यकबोधी, भिक्षुनी संघप्रिया थेरी, श्रमण राहुल, भिखु उत्तम बोधी, शिलभद्र, शांती बोधी, भदंत मनोरत्न, धम्मप्रिय, भिखुणी, संघशिला, आमदार रामचंद्र अवसरे, आमदार प्रकाश गजभिये, एम. एस. मस्के, संघमित्रा मस्के, अमृत बन्सोड, वसंत हुमणे, वामन मेश्राम, शंकर मेश्राम, निर्मला गोस्वामी, महादेव मेश्राम, अविनाश कांबळे, प्रशांत गजभिये, कपूरचंद बोरकर उपस्थित होते. आमदार अवसरे म्हणाले, ज्या अंगी प्रज्ञा असेल तोच खरा बुध्दीष्ट, आईवडीलांची सेवा करा, प्रेमाने जग जिंकता येतो हे तथागत बुध्दाने सिध्द करुन दाखविले आहे. जो शिलवान तेच बलवान, आचारणात विचार करणे गरजेचे आहे. डॉ. बोधी म्हणाले, मंगल मैत्री करणे गरज आहे. आई-वडीलांचे कर्तव्य आहे. प्रास्ताविक भदन्त आर्यनाग अन्तदर्शी थेरो यांनी केले. रात्रीला समाजप्रबोधनकार अनिरुध्द बनकर व संच यांचा ‘मी वादळ वारा’ शाहिरी कार्यक्रम झाला. मेळाव्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फ्रंट फॉर सोशल जस्टीश अ‍ॅड पीस भंडारा, सरपंच मुकेश शेंद्रे, उपसरपंच नाना बांडेबुचे, ग्रामरोजगार सेवक होमदेव आकरे, शंकर मारबते, हेमदेव पडोळे, अनमोल गेडाम, लोकेश चव्हाण, ग्राम विकास अधिकारी कोडवते, मोरेश्वर गजभिये, मदनपाल गोस्वामी, शंकर घरडे व परिसरातील बुध्द विहार समितीचे पदाधिकारी, उपासक, उपासिका यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)