शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कर्जमाफीचा उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:42 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे.

ठळक मुद्देप्रफुल पटेल यांचा आरोप : लाखांदूर येथे कार्यकर्त्यांची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यकर्ता सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अविनाश ब्राम्हणकर, वासुदेव तोंडरे उपस्थित होते. यावेळी खा.पटेल म्हणाले, शासनाने कर्जमाफीचे धोरण हे शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आॅनलाईनमुळे ‘नको रे बाबा पीक कर्ज’ असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करून कर्जमाफीची आॅनलाईन प्रणाली बंद करण्याची मागणी केल्याचे सांगितले. शेतकºयांना मुबलक वीज पुरवठा झाला पाहिजे, पीक कर्ज तातडीने मिळाले पाहिजे. सध्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अपुºया पावसामुळे दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झालेली असताना राज्य शासनाने ठोस उपाययोजना करून, शेतकºयांना मदतीचा हात द्यावा. जेणेकरून शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. येत्या काळात सत्तेत येण्यासाठी आतापासुनच दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन न्याय मिळवुन देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बालु चुन्ने, सुभाष राऊत, देविदास राऊत, गोपीचंद राऊत, दीपक चिमनकर, धनराज ढोरे, प्रियंक बोरकर, कल्पना जाधव, विनोद ढोरे, देवेंद्र चौबे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.