शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:11 IST

गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तहसिल कार्यालयातर्फे गरजु व्यक्तीच्या नावाची यादी पाठविण्याबाबद प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समितीला सांगण्यात आले होते. त्यानुसार दक्षता समितीने सभा घेवून गावातील अत्यंत गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी तयार करून तहसिल कार्यालयात ती यादी पाठविली होती. मात्र तहसिल कार्यालयातर्फे त्या यादीत फेरफार करून वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशी नुसार त्यांच्या मर्जीतील लोकांचे नावे समाविष्ठ करण्यात आल्याने गावात कलह निर्माण झाला आहे. दक्षता समितीच्या सभेत अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार चुकीची यादी तयार करण्यात आली. त्यामुळे नेत्यांनी दिलेल्या नावांची यादी मंजुर न करता ग्राम दक्षता समितीने पाठविलेल्या यादीलाच मान्यता द्यावी, या आशयाचे निवेदन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महेंद्र भेंडे, महेश पटले, श्वेता येळणे, भुपेंद्र पवनकर, रामसिंग बैस आदी सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले.