शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:11 IST

गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गरजू व गरीब लोकासाठी सुरू करण्यात आलेली अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्याच्या नावावरून आता वाद सुरू झालेला असून दक्षता समितीद्वारे पाठविण्यात आलेल्या नावानांच मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी मोहाडी तालुका सरपंच संघर्ष संघटनातर्फे तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा योजनेसाठी पात्र गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तहसिल कार्यालयातर्फे गरजु व्यक्तीच्या नावाची यादी पाठविण्याबाबद प्रत्येक गावातील ग्राम दक्षता समितीला सांगण्यात आले होते. त्यानुसार दक्षता समितीने सभा घेवून गावातील अत्यंत गरीब व गरजु व्यक्तींच्या नावाची यादी तयार करून तहसिल कार्यालयात ती यादी पाठविली होती. मात्र तहसिल कार्यालयातर्फे त्या यादीत फेरफार करून वरिष्ठ नेत्यांच्या शिफारशी नुसार त्यांच्या मर्जीतील लोकांचे नावे समाविष्ठ करण्यात आल्याने गावात कलह निर्माण झाला आहे. दक्षता समितीच्या सभेत अन्न सुरक्षा लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार चुकीची यादी तयार करण्यात आली. त्यामुळे नेत्यांनी दिलेल्या नावांची यादी मंजुर न करता ग्राम दक्षता समितीने पाठविलेल्या यादीलाच मान्यता द्यावी, या आशयाचे निवेदन तहसिलदार सुर्यकांत पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, महेंद्र भेंडे, महेश पटले, श्वेता येळणे, भुपेंद्र पवनकर, रामसिंग बैस आदी सरपंचाच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले.