शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

स्वयंस्फूर्तीने क्षेत्र निवडू द्यावे

By admin | Updated: June 16, 2017 00:25 IST

आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग असून तांत्रिक शिक्षण काळाची गरज आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वरूचीने त्यांचे आवडते क्षेत्र

ब्रम्हानंद करंजेकर यांचे प्रतिपादन: विवेकानंद तंत्रनिकेतन येथे मार्गदर्शन मेळावालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग असून तांत्रिक शिक्षण काळाची गरज आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वरूचीने त्यांचे आवडते क्षेत्र निवडू देण्याची गरज आहे. आपली इच्छा पाल्यावर लादू नये. इयत्ता १० व १२ नंतर विद्यार्थ्यांच्या जीवनाचा "टर्निंग पाईन्ट" आहे तेव्हा योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिक्षण महर्षी डॉ.ब्रम्हानंद करंजेकर यांनी केले. स्वामी विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालय सीतासावंगी येथे आयोजित तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर सांबारे, गोबरवाहीचे ठाणेदार किशोर झोटींग, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण गाढवे, सिंडीकेट बँक चिखलाचे शाखा व्यवस्थापक आशिष दुपारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रास्ताविक प्राचार्य नागेन्द्र डहरवाल यांनी केले. संचालन रहमतखान तर आभार सुरेश बेलुरकर यांनी मानले. संस्थेतर्फे अतिथींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मागील ३३ वर्षांपासून आदिवासी क्षेत्रातील या तंत्रनिकेतन महाविद्यालयात गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, शेतकरी, शेतमजूरांच्या मुलांना शिक्षण देण्यात आले. संस्थेची स्थापना स्व. ए.के. हागरा, माजी आमदार राम लांजेवार, अर्जून लालवानी, दीनानाथ क्षिरसागर, वहीद खेमचंद जैन, गोविंदराव खोब्रागडे, बेनिप्रसाद गोयनकर, जी.एम. वलराज, माजी सरपंच पतिराम सरादे यांनी केली होती. संस्थेच्या प्रगतीत बी.एल. चौधरी, एस.एस. चक्रवर्ती, एच.आर. कलहारी, प्राचार्य नागेन्द्र डहरवाल यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालय प्रगतीवर आहे. याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.