शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

तलाव मोजतोय शेवटची घटका

By admin | Updated: May 12, 2016 00:46 IST

गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात

नागरिकांचे अतिक्रमण : जलस्रोतात घट, ग्रामपंचायत प्रशासनाची तकलादू भूमिकाभंडारा : गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात अतिक्रमण करून वसाहत तर काहींनी शेतीच्या बांध्या बनविल्याने तलावाची स्थिती आता नाहिशी होण्याच्या मार्गावर आहे.तलाठी रेकॉर्डवर तलाव ८१ आर क्षेत्रफळात असल्याची नोंद आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे त्याचे खोलीकरण आता सपाट मैदानात परिवर्तित झाले आहे. सुमारे दोन एकराचा तलाव आता केवळ अर्ध्या एकरापेक्षाही कमी जागेत एखाद्या डबक्यासारख्या दिसून येत आहे. यामुळे गावातील जलस्रोत मोठी घट निर्माण झाली आहे. तलावाचे अस्तित्व टिकून रहावे यासाठी खोकरला ग्रामपंचायतीने सुमारे दीड वर्षापूर्वी मासिक सभेत तलावाचे मोजमाप करून अतिक्रमण हटविण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या तकलाघू भूमिकेमुळे त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीचे पैसे भरलेले नाही. त्यामुळे भविष्यात हा तलाव पूर्णत: नामशेष होणार असून भविष्यातील पिडीला गावात तलाव होते हे केवळ आख्यायिकेसारखीच माहिती सांगतील, असे संकेत सध्या दिसून येत आहे. तलावाचे अस्तित्व अबाधीत ठेवल्यास गावातील पाणी समस्या नक्की सुटेल, असा विश्वास नागरिकांना आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याची गरज आहे.