शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तलाव मोजताहेत शेवटची घटका

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

राज्य शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हा परिषदेचे जुने तलाव शेवटची घटका मोजत आहे.

तलावांची उपेक्षा : दूषित पाण्यामुळे माशांचे आरोग्य धोक्यात तुमसर : राज्य शासनाने मामा तलावांचे पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. परंतु जिल्हा परिषदेचे जुने तलाव शेवटची घटका मोजत आहे. तुमसर शहरात सुमारे ५ हेक्टरमध्ये जिल्हा परिषदेचा तलाव आहे. या तलावात शहरातील सांडपाणी जमा होते. पाण्यात घातक जीवजंतूमुळे तलावाशेजारील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.तुमसर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तलावांची संख्या बऱ्यापैकी आहे. शहरात जिल्हा परिषदेचा सुमारे पाच हेक्टरमध्ये जुन्या शहराच्या मध्यभागी तलाव आहे. या तलावातील पाण्याच्या सिंचनाकरिता उपयोग करण्यात येतो. या तलावात शहरातील सांडपाणी जमा होतो. पाण्याचा रंग काळपट हिरवा पडला आहे. या तलावाशेजारील दोन्ही बाजूला नागरिकांची वस्ती आहे. तलावातील पाण्याचा उपयोग सिंचनाव्यतिरिक्त होत नाही. माशांच्या वाढीकरिता येथे पोषक पाणी नाही. तलावाच्या काठावरच चक्क शौचास बसणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. दोन बाजूला सिमेंटच्या पायऱ्या येथे तयार करून लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. संबंधित विभागाचे या तलावाकडे दुर्लक्ष आहे.तलावातील पाणी शुद्ध कसे राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तलावाच्या काठावर येथे कचरा टाकला जातो. जिल्हा परिषदेचे या तलावाकडे दुर्लक्ष असल्याने या तलावाची मालकी दुसऱ्या विभागाकडे वर्ग करण्याची गरज आहे. जिल्ह्यात तलावांची उपेक्षा येथे सातत्याने होत आहे. (तालुका प्रतिनिधी)