शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा अभाव

By admin | Updated: November 20, 2015 01:34 IST

लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे.

पालांदूर : लाखनी तालुका निर्मितीला १४ वर्ष पूर्ण होऊ न ही रिक्त पदांची निर्मिती न झाल्याने कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. वाढता कामाचा व्याप पाहता पदांचा अनुशेष भरुन काढणे अगत्याचे आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या निष्क्रियतेमुळे १४ वर्षात एकही पदाची निर्मिती होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींनी मनात आणले तर अगदी ३ महिन्यात शक्य आहे. परंतु उदासिनता वाढल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.निवडणूक विभाग, निराधार योजनेला स्वतंत्र कर्मचारी नाही. त्यांच्यावर अधिकचा भार वाढत आहे. सेवाभाव यामुळेच कमी झाल्याने भ्रष्टाचाराला आमंत्रण दिले जाते. शासन-प्रशासनाला कळते पण वळत नाही हेच म्हणावे लागते. गल्ली ते दिल्ली एकहाती सत्ता असूनही रेंगाळलेली कामे होत नसल्याने जनतेमध्ये कमालीची नाराजी आहे. रस्ते-इमारती बांधून विकास होणार का? याचा विचार लोकप्रतिनिधींना करायचा आहे., असा सवाल होत आहे. सामान्य व्यक्तीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ज्या-ज्या घटकांची गरज आहे ते प्रथमत: करणे अगत्याचे आहे. पण तसे न झाल्याने याही शासनाचे ‘येरे माझ्या मागल्या’ असेच म्हणावे लागेल. तालुक्याचा बेधडक विकासाभिमुख नेतृत्वाची खरी गरज आहे. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण लोकप्रतिनिधींनी करुन तत्परता दाखविण्याची मागणी लाखनी तालुकावासियांनी केली आहे. (वार्ताहर)