शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

किसान सभेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: September 18, 2016 00:39 IST

अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा ...

विविध मागण्यांसाठी : जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनभंडारा : अखिल भारतीय किसान सभेच्या देशव्यापी मागणी दिनाच्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा भंडाराच्या वतिने शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.़ आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी किसान सभेच जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे होते़ या प्रसंगी झालेल्या सभेत म़ रा़ लालबावटा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस शिवकुमार गणवीर व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व नगरसेवक हिवराज उके यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले.प्रास्ताविक किसान सभेचे जिल्हा सचिव माधवराव बांते यांनी केले़ यावेळी ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना १० हजर रुपये पेंशन द्यावे, तसा कायदा करण्यात यावा, २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, थकीत बील माफ करावे, आधारभूत किमंती पेक्षा कमी भावाने शेतमालाची खरेदी-विक्री केल्यास गुन्हा दाखल करावा, स्वामीनाथन कमेटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव देण्यात यावा, वेळेवर धान खरेदी केंद्र सुरु करावे व ते प्रत्येक गावात सुरु करावे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, रेशन व्यवस्था मजबूत करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावे अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांनी स्विकारले़ शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, सदानंद इलमे, माधवराव बांते, हिवराज उके, माणिकराव कुकडकर, वामनराव चांदेवार, दिलीप ढगे, गोपाल वैद्य, अरुण पडोळे, राजु बडोले, आसाराम वैद्य, यांचा समावेश होता. धरणे आंदोलनात गजानन पाचे, मोहनलाल शिागंडे, ताराचंद देशमुख, प्रताप उके, झाडुजी वासनिक, स्वामी रविंद्र पंजाबी, अरविंद पाटील, प्रकाश रामटेके, राजु लांजेवार, ताराचंद आंबाघरे, अमित क्षिरसागर, चांगेश्वर मांढरे, देविदास कान्हेकर इत्यादींचा समावेश होता़ (नगर प्रतिनिधी)