शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
5
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
6
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?
7
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
8
पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होत अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
9
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
10
Pitru Paksha 2025: संकष्टी किंवा उपसाच्या दिवशी श्राद्धतिथी आल्यास नैवेद्य ठेवावा की नाही? वाचा
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत ईव्हीएमचा वापर का केला जात नाही?
12
"ते मला मराठीत म्हणाले...", उपेंद्र लिमयेने सांगितला रजनीकांत यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
14
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
15
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
16
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
17
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
18
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
19
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
20
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर

राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा

By admin | Updated: January 5, 2017 00:33 IST

जीवन जगण्याचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आहे.

नाना पटोले : रोहणी येथे पुण्यतिथी महोत्सव लाखांदूर : जीवन जगण्याचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आहे. त्या काळातील ग्रामगीतेत आजच्या व्यवस्थेबद्दलसुद्धा तुकडोजी महाराजांच्या दूरदृष्टीचे विचार जीवन जगण्यासाठी आणि गाव व देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष नीलम हुमणे, वामन बेदरे, नरेश खरकाटे, हरीश बगमारे, विनोद ठाकरे, प्रकाश महाराज वाघ, जनार्धनपंत बोथे, प्रा.उरकुडे, दामोधर पाटील, नाना महाराज, डॉ.शिवानाथ कुंभारे, वासेकर सावकार, प्रणाली ठाकरे, मनोहर महावाडे, अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, पोलीस निरीक्षक देविदास भोयर, दयाराम घोरमोडे, ईश्वर घोरमोडे, पुरूषोत्तम भुर्ले, मुरलीधर मेश्राम, श्रीराम ढोरे, सरपंच हरिहर बेदरे उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, माणसाला माणूस बनवायचे असेल तर तुकडोजी महाराजांचे सदगुण विचार आचरणात आणावे लागेल, व्यसनाधीन माणूस जर का सदसदविवेकबुद्धीने वागला तर गावाचा व समाजाचा विकास साधेल, ‘माणूस द्या, मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला’ या भजनातून राष्ट्रसंतांंनी समाजाला चांगल्या विचाराच्या व सूज्ञ माणसाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)