शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा

By admin | Updated: January 5, 2017 00:33 IST

जीवन जगण्याचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आहे.

नाना पटोले : रोहणी येथे पुण्यतिथी महोत्सव लाखांदूर : जीवन जगण्याचा मूलमंत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आहे. त्या काळातील ग्रामगीतेत आजच्या व्यवस्थेबद्दलसुद्धा तुकडोजी महाराजांच्या दूरदृष्टीचे विचार जीवन जगण्यासाठी आणि गाव व देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आचरणात आणा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथे राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळा काशीवार, नगराध्यक्ष नीलम हुमणे, वामन बेदरे, नरेश खरकाटे, हरीश बगमारे, विनोद ठाकरे, प्रकाश महाराज वाघ, जनार्धनपंत बोथे, प्रा.उरकुडे, दामोधर पाटील, नाना महाराज, डॉ.शिवानाथ कुंभारे, वासेकर सावकार, प्रणाली ठाकरे, मनोहर महावाडे, अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, पोलीस निरीक्षक देविदास भोयर, दयाराम घोरमोडे, ईश्वर घोरमोडे, पुरूषोत्तम भुर्ले, मुरलीधर मेश्राम, श्रीराम ढोरे, सरपंच हरिहर बेदरे उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, माणसाला माणूस बनवायचे असेल तर तुकडोजी महाराजांचे सदगुण विचार आचरणात आणावे लागेल, व्यसनाधीन माणूस जर का सदसदविवेकबुद्धीने वागला तर गावाचा व समाजाचा विकास साधेल, ‘माणूस द्या, मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला’ या भजनातून राष्ट्रसंतांंनी समाजाला चांगल्या विचाराच्या व सूज्ञ माणसाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)