शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली हे कसले ब्रेक द चेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:34 IST

बॉक्स दुकाने बंद असल्याने अनेकांना कर्ज फेडण्याची चिंता अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दुकाने बंद ठेवा, या सरकारच्या निर्णयाचे ...

बॉक्स

दुकाने बंद असल्याने अनेकांना कर्ज फेडण्याची चिंता

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने दुकाने बंद ठेवा, या सरकारच्या निर्णयाचे ग्राहकातून समाधान होत असले तरी अनेक दुकानदारांना कर्ज फेडण्याची चिंता गेल्या काही दिवसापासून सतावत आहे. अनेकदा संचारबंदी तसेच लॉकडाऊन करण्यात आल्याने दुकाने बंद ठेवली होती. आता पुन्हा एकदा राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार करणे कठीण होत आहे, तर दुसरीकडे रुग्णांमध्ये भीती वाढत असल्याने सरकारने घेतलेल्या मिनी लॉकडाऊनने अनेकांचा फायदा होणार असल्याचे सांगितले. मात्र दुकानदारांची कोरोना चाचणी सक्तीची करा, सरकारने दुकाने सरसकट बंद करण्याऐवजी दुकानदारांना नियमावली घालून द्यावी, अशी मागणी व्यावसायिकातून होऊ लागली आहे.

कोट

नोकरी नसल्याने आजही अनेकांना दररोज काम कराल, तेव्हाच खायला मिळते. मात्र अशा परिस्थितीत सर्वात जास्त फटका हा गोरगरिबांना बसतो. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य वर्गाला समोर ठेवून कोणताही निर्णय घेण्याची गरज आहे. मिनी लॉकडाऊन करताना कुणाचीही गैरसोय होणार नाही, याचाही विचार करण्याची गरज आहे.

प्रीती गोडसेवाडे,

भाजपा जिल्हा महिला ओबीसी जिल्हाध्यक्ष.

कोट

आम्हाला तीन महिन्याचा पगार एकदाच मिळतो. कधी कधी तोही वेळेवर होत नाही. पगाराला उशीर लागतो. त्यामुळे सरकारने कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांबरोबरच महिलांना घरबसल्या उद्योगासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

संगीता गिरीपुंजे, गृहिणी.

कोट

नोकरीच्या मागे न लागता अनेकांना व्यवसाय करण्याचा सल्ला शासनाकडून दिला जातो. मात्र अनेकांना ग्रामीण भागात व्यवसाय उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळत नाही. याशिवाय वाढत्या महागाईचा फटका अनेकांना सहन करावा लागत आहे. गोरगरिबांचा सरकारने प्राधान्याने विचार करावा.

कल्याणी निखाडे, अध्यक्ष, लेझीम ग्रुप