शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कामगारविरोधी धोरणाचा आयटकने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या व परत जाऊ इच्छिणाºया, स्थलांतरीत कामगारांना परतीची हमी द्या, भाडेवसुल करणे बंद करा व त्यांना प्रवास खर्च द्या, कोरोनाच्या अग्रभागी राहत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्या संरक्षक साहित्य पुरवा, त्यांच्या कामाला दाद द्या, कामगार कायद्यात मालक धर्जीनने बदल करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संकटग्रस्तांना मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात तसेच कोरोनाच्या संकटाशी झुंजणाऱ्या व आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगार, कष्टकरी, शेतकरी, असंघटीत कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी व इतर सर्व समाज घटकांच्या मागण्यांसाठी आयटकतर्फे देशाव्यापी मागणीदिनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी कामगार विरोधी धोरणाचा निषेध करुन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या व परत जाऊ इच्छिणाºया, स्थलांतरीत कामगारांना परतीची हमी द्या, भाडेवसुल करणे बंद करा व त्यांना प्रवास खर्च द्या, कोरोनाच्या अग्रभागी राहत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्या संरक्षक साहित्य पुरवा, त्यांच्या कामाला दाद द्या, कामगार कायद्यात मालक धर्जीनने बदल करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवेदनातून दिला आहे.सर्व गरजु कुटुंबाना रेशन पुरवा, त्यासाठी अंत्योदय, बीपीएल, एपीएल कार्डसारख्या कोणत्याही अटी ठेवू नका. सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वत्रिक व मजबूत करा, उज्वला योजना सर्व कामगार कुटुंबाना लागू करा, प्रत्येक कामगार, कष्टकरी, गरीब शेतकरी तसेच हातावर पोट असणाºया, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, मोलकरणी, फुटपाथ, दुकानदार आदींना त्यांच्या कुटुंबाच्या खात्यात निदान तीन महिने दरमहा ७५०० रुपये जमा करा व पुढे त्यांना परत काम मिळेल याची हमी करा, कोरोनामध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, अशा व आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, वीज कर्मचारी, बँक, एलआयसी कर्मचारी इतर सर्वांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, सर्व असंघटीत, कंत्राटी व मानधनावर कायम करण्यात यावे, तसेच २१ हजार रुपये वेतन द्या, उद्योग परत सुरु झाल्यावर मालकांनी त्यांच्या कामगारांना मास्क, साबण, पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.सर्व शासकीय, निमशासकीय केंद्र व राज्य सरकारच्या सर्व रिक्त जागा भरा व बेरोजगार नोकºया व रोजगार द्या, अन्यथा शैक्षणिक पात्रतेनुसार बेरोजगार भत्ता द्या, पीएम केअर्स फंडाचे कामकाज पारदर्शी करावे, या मागण्यांचा निवेदनात समावेश होता.शिष्टमंडळात जिल्हासचिव हिवराज उके, अध्यक्ष माधवराव बांते, राज्यसचिव शिवकुमार गणवीर, गजानन पाचे, सविता लुटे, राजु बडोले यांचा समावेश होता.