शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:53 IST

पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : ७२५ क्युसेक पाणी सोडण्याची किसान सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी सोडण्या तयावे या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या उपोषण सुर ुआहे. उपोषण दरम्यान पेंच प्रकल्पाचे जबाबदार अधिकाºयांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. उलट पेंच कार्यालयाचा चतुर्थ कर्मचारी पाठवून शेतकºयांची टिंगल केली. पेंच प्रकल्पाचे २० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले तरी शेवटच्या लाभक्षेत्रात दोन दिवसात पाणी पोहचेल या विषयी साशंकता व्यक्त केली.त्यासाठी मोहाडी सहकारी खरेदी विक्री समिती मोहाडीच्या सभागृहात किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला माधवराव बांते, मणिकराव कुकडकर, डॉ. प्रा. सुनिल चवळे, नितीन मोहारे, राजु उपरकर, जयप्रकाश मसर्के उपस्थित होते. पेंच प्रकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्याची मागणी करण्यात आली. पेंच कडून कालव्यात ७२५ क्युसेक पाणी सोडला पाहिजे. पण ५०० व त्यापेक्षा कमी क्युसेक पाणी सोडला जातो. त्यामुळे पाणी लवकर मिळत नाही.तसेच टेल टू हेड या नियमाने कधी पाण्याचे वितरण केले जात नाही. शेवटच्या टोकावर दोन दिवसात पाणी पोहचण्यासाठी पेंच प्रशासन व पाणी वापर संस्थेने कामगार व पोलीस यंत्रणा लावली तरच योग्यवेळी पाणी मिळेल. अन्यथा असेच ढिसाळ व्यवस्थापन राहिले तर शेवटच्या टोकावर पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाची शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागेल. अशी शंका किसान सभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तोपर्यंत धानाचे गर्भ आटून उत्पादनावर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यत आले.पेंच प्रशासनाने शेवटच्या टोकापर्यंत कधी पाणी येईल याची तारीख लेखी कळवावे. अन्यथा आता शेतकरी उपोषण करण्यासोबतच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचाही इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. किसान सभेचा आंदोलन आजही सुरुच आहे. वाल्मीक मुटकुरे, बंडू पापडकर वसंता कस्तुरे उपोषणावर बसली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर पैसा जातो. कुठे असा सवाल करीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. याची चौकशी व्हावी अशी मागणी किसान सभेने पत्रकार परिषदेत केली. पेंच प्रकल्पाचे पाणी हेक्टर कार्यक्षेत्रानुसार सोडण्यात आले तर सिंचनासाठी वेळ लागणार नाही, असेही किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेती