शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:50 IST

तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.

ठळक मुद्देवळणमार्गावरील पूल : ब्रिटीशकालीन पूल पाडले, जुने पोचमार्ग धोकादायक
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.आंतरराज्यीय मार्ग हा वर्दळीचा असून पवनारा शिवारातील पूलाजवळ सतत अपघातात वाढ होत आहे. अपघात प्रवणस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन पूल येथे यापूर्वी होता. आयुष्य संपल्याने येथे नवीन पूल तयार करण्यात आला. जुने पूल त्यानंतर पाडण्यात आले. परंतु जुन्या पूलांचे पोचमार्ग मात्र तसेच ठेवण्यात आले. दोन्ही मार्गावर डांबरीकरण असल्याने भरधाव वाहने जुन्या पोचमार्गावरूनच जातात. अचानक त्यांना रस्ता बंद दिसतो. यामुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताची येथे शक्यता बळावली आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठे खचके पडले आहेत. भरधाव वाहने या खचक्यातून उसळी घेतात. येथे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्ता व पूल एकमेकास समांतर करण्याची गरज येथे आहे. दोन्ही बाजूच्या डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. वळणमार्गावरील पोचमार्ग (पूल) दुरुस्ती करण्याची गरज आहे. वळणावर पूल असल्याने तो धोकादायक ठरू नये, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे.पवनारा शिवारातील पुलाच्या पोचमार्गावर खचके पडले असून ते धोकादायक आहे. जुने पुल पाडल्यानंतर जुना पोचमार्गही उध्वस्त करण्याची गरज होती. पोचमार्गाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावण्याची गरज आहे. येथे नेहमीच अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.-संगीता सोनवानेजिल्हा परिषद सदस्य, चिखला