शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : प्रकरण कीटकनाशक फवारणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.खा. पटोले यांच्या या मागणीवर केंद्र शासनाने तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पाठविल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या दौºयानंतर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यु आणि जवळपास ५०० शेतकºयांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. यातील बरेचसे रूग्ण शेतकरी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी अधिकारी जबाबदार आहेत.या कीटकनाशक औषधाला प्रतिबंधित केले असताना सुद्धा त्यांनी हे कीटकनाशक शेतकºयांना विकले आहे. या विषारी कीटकनाशकाच्या फवरणीमुळे शेतकºयांच्या मृत्यूचे सत्र ६ जुलैपासून सुरू आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले.बीटी कपाशीबाबत केलेल्या प्रचारामुळे हे पीक भरपूर उत्पादन देते. शिवाय यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या कपाशीकडे आकृष्ट झाले. मात्र, ही बाब खोटी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी कपाशीवर बोंडअळी मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे जवळपास हजार शेतकºयांना विषबाधा झालेली आहे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींविरूद्ध कारवाई करण्यात यावी, मागणी खा.पटोले यांनी केली आहे.