शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : प्रकरण कीटकनाशक फवारणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.खा. पटोले यांच्या या मागणीवर केंद्र शासनाने तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पाठविल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या दौºयानंतर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यु आणि जवळपास ५०० शेतकºयांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. यातील बरेचसे रूग्ण शेतकरी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी अधिकारी जबाबदार आहेत.या कीटकनाशक औषधाला प्रतिबंधित केले असताना सुद्धा त्यांनी हे कीटकनाशक शेतकºयांना विकले आहे. या विषारी कीटकनाशकाच्या फवरणीमुळे शेतकºयांच्या मृत्यूचे सत्र ६ जुलैपासून सुरू आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले.बीटी कपाशीबाबत केलेल्या प्रचारामुळे हे पीक भरपूर उत्पादन देते. शिवाय यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या कपाशीकडे आकृष्ट झाले. मात्र, ही बाब खोटी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी कपाशीवर बोंडअळी मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे जवळपास हजार शेतकºयांना विषबाधा झालेली आहे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींविरूद्ध कारवाई करण्यात यावी, मागणी खा.पटोले यांनी केली आहे.