शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : प्रकरण कीटकनाशक फवारणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.खा. पटोले यांच्या या मागणीवर केंद्र शासनाने तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पाठविल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या दौºयानंतर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यु आणि जवळपास ५०० शेतकºयांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. यातील बरेचसे रूग्ण शेतकरी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी अधिकारी जबाबदार आहेत.या कीटकनाशक औषधाला प्रतिबंधित केले असताना सुद्धा त्यांनी हे कीटकनाशक शेतकºयांना विकले आहे. या विषारी कीटकनाशकाच्या फवरणीमुळे शेतकºयांच्या मृत्यूचे सत्र ६ जुलैपासून सुरू आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले.बीटी कपाशीबाबत केलेल्या प्रचारामुळे हे पीक भरपूर उत्पादन देते. शिवाय यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या कपाशीकडे आकृष्ट झाले. मात्र, ही बाब खोटी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी कपाशीवर बोंडअळी मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे जवळपास हजार शेतकºयांना विषबाधा झालेली आहे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींविरूद्ध कारवाई करण्यात यावी, मागणी खा.पटोले यांनी केली आहे.