शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

पर्यटन विकासातून ग्रामविकासाला चालना

By admin | Updated: May 29, 2017 00:22 IST

पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांचे प्रतिपादन : सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेचे भूमिपूजनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या आमूलाग्र बदलाचा लाभ पर्यटन व ग्रामविकासाला मिळेल. असे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले. पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे पर्यटन विकास योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामवन समिती सिरसाळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पटोले यांनी शासनाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमातून हा विकास होऊ घातला आहे. भंडारा वनविभागाअंतर्गत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामस्थांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. समिती व प्रशासनाच्या सहकार्यातून विकास शक्य होईल. असे प्रतिपादन यावेळी पटोले यांनी केले. कार्यक्रमाला समिती सदस्य, वनकर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.