शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दांडेगाव जंगलात बिबट्याच्या संख्येत वाढ

By admin | Updated: December 20, 2014 00:36 IST

तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे या जंगलात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने प्राण्यांचे गावाकडे होत असलेली ...

लाखांदूर : तालुक्यातील अनेक गावे जंगल परिसरात आहेत. त्यामुळे या जंगलात मानवाचा हस्तक्षेप वाढल्याने प्राण्यांचे गावाकडे होत असलेली धूमजाव चिंतेचा विषय ठरला आहे. वनविभागाचा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बिबट्यांची संख्या वाढली असून वनविभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे.मागीलवर्षी नरबळी वाघाने पाच जणांचा नरडीचा घोट घेतला होता. त्यामुळे काही दिवस जंगलाला लागून असलेल्या गावाला भितीचे वातावरण पसरले होते. वनविभागाने त्या नरबळी वाघाच्या गोठ्या घालून ठार केले. मात्र बिबट्यांची होत असलेली गावाकडे कुच चिंतेचा विषय झाला आहे. दांडेगाव, दहेगाव, मुरमाडी, पारडी, मुर्झा, झरी, पिंपळगाव, मानेगाव हे गाव जंगल व्याप्त आहेत. त्यामुळे रात्री वन्यप्राण्यांचे गावाकडे ये-जा असते. अद्याप बिबट्याने मनुष्यावर हल्ला केला नसला तरी गाय-म्हशी-शेळ्यांची अनेकदा शिकार केल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या सर्वात जास्त घटना दांडेगाव येथे घडल्याची माहिती वनविभागाकडे आहे. लाखांदूर-साकोली मार्ग दांडेगाव जंगलातूनच जातो. रात्री याच मुख्य रस्त्यावरून वन्यप्राणी भ्रमण करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची वाहनाला धडक घेवून मृत्यूमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांना व्यंगत्व आले. त्यामुळे हा मार्ग रात्री प्रवास करण्यासाठी धोक्याचा झाला आहे. अनेकदा याच मार्गावर बिबट्याचे दर्शन झाले. गुराख्यांना मात्र दररोज बिबट्याचे दर्शन होत असले तरी अद्याप हल्याची घटना घडली नाही. वनविभागाचे कर्मचारी या परिसरात गस्तीवर असतात. त्यामुळे त्यांना बिबट्यांच्या संख्येचा आकडा वाढल्याचे आढळून आले.(तालुका प्रतिनिधी)