शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:17 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा केबल ओनर वेल्फेअर असोसिएशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा केबल ओनर वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.केबल चालकांचा व्यवसाय शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही सुरळीत सुरू असताना ट्रायचा निर्णय घेण्यात आला.आजपर्यंत प्रती महिना २०० रूपये २५० रूपये मासिक वर्गणी जवळपास ४०० चॅनल ग्राहकांना केबल चालकांकडून देण्यात येत आहे. यात काही चॅनल मोफत तर काही चॅनल रोखीचा समावेश आहे. मात्र ट्रायने लागू केलेल्या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना महिनाकाठी जवळपास हजार रूपये मोजावे लागतील. त्यामुळे केबल चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.सध्या स्थितीत ग्राहकांनाकडून २०० ते २५० रूपये तर ग्रामीण भागात १५० रूपयापेक्षा अधिकची रक्कम देण्यास तयार होत नाही. २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयात शहरी व ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्व ग्राहकांना सरसकट दर लागू करण्यात आलेले आहे. केबची मासीक वर्गणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अनेक केबलधारक जोडणी बंद करण्याच्या तयारीत आहे. यामुळे केबल चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.चॅनलचे दर कमीत कमी ५० पैसे व अधिकाधिक पाच रूपये ठेवण्याची गरज आहे. नवीन दराचा निर्णय रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी जेणे करून जुन्या नियमानुसार म्हणजेच डिजिटल अ‍ॅन्ड्रेसेबल केबल टिव्ही सिस्टम (डीएएस) प्रमाणे केबल ग्राहकांची विभागणी चार भागात केली आहे. यात मोठी शहरे, मध्यम शहरे, लहान शहरे, ग्रामीण भाग अशा प्रकारची विभागणी ट्रायच्या नवीन दरवाढीच्या निर्णयात करण्याची गरज असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत प्रधानमंत्री, सूचना व प्रसारन मंत्रालय, खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, शैलेश जांभुळकर, सुनिल वलके, संजय भुरे, राजेश डोकरीमारे, अनिल चौधरी, दामु पडोळे, संजय चौधरी, सुभाष वंजारी, शरद भांडारकर, अमर उजवणे, जाबीर मालाधरी आदींचा समावेश होता.