शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

आनंदी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 21:57 IST

संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.

ठळक मुद्देप्राचार्य श्रुती ओहळे यांचे विचार

भंडारा : संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रेरणादायी विचार महर्षी विद्या मंदिर शाळेच्या प्राचार्य श्रुती ओहळे यांनी केले.मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर लोकमततर्फे गुड बोला गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत बोलताना प्राचार्य ओहळे म्हणाल्या की, मानवी जीवनात संवादाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मनुष्याच्या बोलीत कडूपणा असेल तर ते कधीही कुणी खपवून घेत नाही. मनुष्य जीवन एकदाच मिळत असल्याने आपल्या बोलण्यातून किंवा संवादातून कुणाचेही मन न दुखवता जीवन जगणे हीच खरी कला आहे. यातूनच आनंदमय जीवन जगण्याची प्रेरणा मिळू शकते. नैराश्य किंवा हीन भावना आपल्यामध्ये कधीही न आणता सदैव सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महर्षींनी सांगितलेल्या ध्यान, योग, साधना या महत्वपूर्ण माध्यमांचा वापर प्रत्येकाने आपल्या जीवनात केला पाहिजे. बोलण्यातून कुणाला धीर मिळत असेल तर ती अत्यंत चांगली बाब आहे. परिणामी त्या व्यक्तीची समस्या ही क्षणात सुटू शकते. गोड बोलण्यातून माणसे जोडण्याची कला फक्त मनुष्याला अवगत असल्याने त्याचा सकारात्मक वापर व्हायला हवा.मकरसंक्रांतीच्या पर्वावर सूर्य तेजोमयाकडे जात असताना आपले विचारही तेवढेच गतीमान व उद्देशपूर्ण असले पाहिजे. मेहनत, चिकाटी, उत्साह व सत्यता हे गुण अंगीकारून प्रत्येकाने विकासाकडे वाटचाल करावी असेही प्राचार्य ओहळे म्हणाल्या.