शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

संविधान वाचवायचे असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:45 IST

केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे आवाहन : वरठी येथे प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : केंद्र सरकार ही जनतेच्या कसोटीवर सर्वच स्तरावर अपयशी ठरली आहे. निवडणुकीपुरते खोटे आश्वासन देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ज्या राज्यघटनेवर देश चालतो ते संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे व हक्काचे रक्षण आणि सामान अधिकार ही संविधानाची देणं आहे. आपण यावेळी सतर्क राहिले नाही तर संविधान केव्हा बदलेल, याची शाश्वती नाही. संविधान वाचवायचे असेल तर सत्ता परिवर्तन करावे लागेल. धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन झाल्याशिवाय सर्वांना अधिकार मिळणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.वरठी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, हरिभाऊ भाजीपाले, कल्याणी भुरे, वरठीच्या सरपंच श्वेता येळणे, संगीता सुखानी व राजू कारेमोरे उपस्थित होते.यावेळी खा.प्रफुल पटेल म्हणाले, भाजपचे सरकार हे खोटारडे सरकार असल्याचे उदाहरणे दिली. सामान्य लोकांच्या खिशाला हात घालणारे हे सरकार असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने सामान्य लोकांच्या कल्याणकारी योजना बंद करून नोकरी व व्यवसाय डबघाईस नेला. चुकीच्या धोरणामुळे उद्यागधंदे बंद झाल्याचा आरोपही त्यांनी केला.