शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सुसंवाद असल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:50 IST

धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देएलसीबीचे रवींद्र मानकर म्हणतात

भंडारा : धकाधकीच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावात असतो. अशावेळी सुसंवाद असल्यास त्यातून सकारात्मक उर्जा मिळते. चांगले आणि गोड बोलण्यातून आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबातही पोषक वातावरण निर्मिती होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी सांगितले.प्रत्येकाच्या मागे कामाचा व्याप असतो. या कामाच्या ओझ्यामुळे साहाजिकच चिडचीड निर्माण होते. त्यातून विविध समस्या निर्माण होऊ शकतात. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने चांगले आणि गोड बोलणे आवश्यक आहे. दिवसभरात आपल्याला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी सहानुभूतीपूर्वक व्यवहार करून त्याच्याशी गोड बोलले आणि त्याच्या तक्रारीचे निरसन केले तर सुसंवाद निर्माण होऊ शकतो. तसेच या वृत्तीने झटपट कामही निकाली काढण्यास मदत होते. काम करताना कोणताही ताण तणाव राहत नाही. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने ही कला आत्मसात करून तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. इतरांशी प्रेमाने बोलून सुसंवाद साधल्यास आपल्या कार्यालयातच नव्हे तर समाजातही पोषक वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलण्याचा सर्वाधिक फायदा आपल्या आरोग्याला होतो. यासाठी प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करण्याची गरज असल्याचे रवींद्र मानकर यांनी सांगितले.पैसा संपत्तीच्या मोहात मनुष्य आपली सामाजिक बांधीलकी विसरत चालला आहे. त्यातूनच गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सुसंवाद साधणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर म्हणाले.