शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

संघटित झाल्यास विकास शक्य

By admin | Updated: August 12, 2015 00:32 IST

आदिवासी समाजातील सर्व समाजबांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही,

आदिवासी दिवस सोहळा : शेषराव मडावी यांचे प्रतिपादनअड्याळ : आदिवासी समाजातील सर्व समाजबांधवांनी संघटित होणे काळाची गरज आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत आदिवासी समाज बांधवांचा विकास किंवा उद्धार होणार नाही, असे आदिवासी साहित्यिक शेषराव मडावी यांनी प्रतिपादन केले.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मान्यतेनुसार ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे आयोजन अड्याळ येथील आदिवासी विद्यार्थी संघ व वीर बिरसा मुंडा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले होते. मंडईपेठ, सुलका माता मंदिराच्या पटांगणावर विविध स्पर्धा, बोली भाषा, साहित्य, संस्कृतीवर कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेषराव मडावी तर उद्घाटक नामदेवराव सय्याम हे होते. यावेळी रवी कोडापे, राजन कोडापे, गुलाबराव करंजेकर, माजी सरपंच प्रकाश मानापुरे, नंदलाल मेश्राम, भरत मडावी, तलमले यांची प्रामख्याने उपस्थिती होती. दरम्यान, आदिवासी समाजबांधवांनी गावातील मुख्य मार्गाने रॅली काढली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आशिक नैतामे, मिथुन कोडापे, अंकित काटेखाये, अनिल कोडापे, आतिश कोडापे, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)