शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मानव देह सर्वश्रेष्ठ आहे, क्षणभंगूर

By admin | Updated: November 7, 2016 00:40 IST

एवढा महत्वपूर्ण शरीर प्राप्त झाल्यावर मनुष्य उध्दार करतो. उद्या करीन, उद्या करीन म्हणून तो टाळत असतो.

महेश्वरी देवी : विलक्षण दार्शनिक प्रवचनभंडारा : एवढा महत्वपूर्ण शरीर प्राप्त झाल्यावर मनुष्य उध्दार करतो. उद्या करीन, उद्या करीन म्हणून तो टाळत असतो. माहित नाही केव्हा ये मानवशरीर सुटेल याचा भरवशा नाही. तो क्षणभंगूर आहे. जसे पाण्यातील बुडबुड्यासारखा केव्हा फुटेल याचा नेम नाही. या गोष्टीची जाणीव ठेवून मनुष्यानी ताबडतोब भगवंताची भक्ती केली पाहिजे, असे प्रतिपादन सुश्री महेश्वरी देवी यांनी केले.श्री हनूमान मंदिर म्हाडा कॉलनी, रामनगर भंडारा येथे आयोजित विलक्षण दार्शनिक प्रवचनात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, 'तमेव विदित्वाती मृत्यूमेती नान्य पन्या विद्यतेयनाय’ या वेद मंत्राची व्याखा करत सागितले की, त्याला जाणून हा यापासून उत्तीर्ण होऊ शकतो. तो म्हणजे कोण तर तो आहे सर्वश्रेष्ठ परब्रम्ह, या पासून म्हणजे मायापासून, तो म्हणजे जीव उत्तीर्ण होऊ शकतो. त्या शिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. परंतु भगवंताला जीव हा प्रत्यक्ष जाणू शकत नाही. याकरिता त्याला तांत्रीक ब्रम्हनिष्ठ महापुरुषाकडे जावे लागेल. त्याला जानण्यासाठी कोणता जीव सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी हितोपनिदेय या ग्रंथात सांगितले की, अधिकार केवळ मानव प्राण्याला आहे. मानव आणि इतर प्राण्याच्या तूलनेमध्ये आहार, निद्रा, भय, मैथून साम्य आहे.फक्त मनुष विशेष ज्ञान शक्ती जी भगवंतानी दिली. त्याद्वारे मनुष्य आपले जीवन बनवू शकतो किंवा बिघाडू शकाते. म्हणजे कर्म करण्याचा अधिकार केवळ मानव योनीतच आहे. तो अधिकारी देवी, देवता यांना सुध्दा नाही. पुष्कळ पुण्य झाल्याने स्वर्ग मिळतो. परंतु स्वर्गातील सुख हे सीमित आहे. पुण्य संपल्यावर त्याला मृत्यू लोकतील कृमी, मांजराच्या जन्माला टाकले जाते. वाईट कर्म केल्यास नरक मिळत असतो. या दोन्ही कर्माच्या व्यतिरिक्त तिसरा कर्म केल्यास भगवंताची प्राप्त होते. जो मनुष्याचा अंतिम लक्ष्य आहे.यावेळी मार्ग परिक्रमा करण्यात आली. त्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. ज्यामध्ये विजय सिंगनजुडे, दयामरा भुते, अ‍ॅड. ठवकर, जगदीश कारेमोरे, कटरे, चौरागडे तथा म्हाडा कॉलोनीवासी उपस्थित होते.