शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

‘तो’ अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

आघाडी सरकार मराठा आरक्षण ऐरणीवर असताना त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यात अयशस्वी ठरले. आता राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये ...

आघाडी सरकार मराठा आरक्षण ऐरणीवर असताना त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्यात अयशस्वी ठरले. आता राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये सेवाज्येष्ठतानुसार आरक्षण देणारा शासन निर्णय पारित करून खुल्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी हितार्थ शासन निर्णय घेतल्याने ३३ टक्के एस.सी. ,एस. टी., ओबीसी, प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अन्याय करणारा शासन निर्णय घेण्यात आला.

‘तो’ काळा शासन निर्णय रद्द करावा म्हणून ग्रामीण पातळीवर सरकारविरोधी जनजागरण करून अन्यायकारी ७ मे चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी ग्रामीण स्तरापासून प्रत्येक गावातून करण्याची मागणी आहे. यात आंबाडीचे ग्रामविकास अधिकारी तथा जिल्हा अध्यक्ष श्यामराव नागदेवे, सरपंच भजन भोंदे, उपसरपंच गुरुदास बावनकर ग्रामपंचायत सदस्य, मनोहर धुर्वे, अमीर बोरकर, मेघा भुरे, गुलाब वंजारी, ईश्वरी बोरकर, प्रतिमा लांजेवार, शोभा कडव, नंदिनी मारबते, कुंदा साखरवाडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुनंदा बावणे, नीलिमा वंजारी, सुखदेव मारबते, नितीन रामटेके आदी उपस्थित होते.