शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कापणीयोग्य धानपीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:54 IST

शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतकºयांनी कशी बशी रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकºयांचे उभे पिक वाळु लागेल होते. वीजपुरवठा नियमित राहत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांनी इजिन पंपाच्या साहाय्याने धान पिकाला वाढविले. आणि लष्करी अळी पडली, उसनवार घेऊन किंवा व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. परंतु आता तो मेटाकुटीला आला आहे.लष्कर अळी, भारनियमन, डोक्यावर असणारा कजार्चा डोंगर, सततची नापिकी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकरी माय-बाप हवालदिल झालेला असताना. शेतातील उभे पिक वाळु लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले होते. भूगभार्तील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक प्रकारच्या उपाययोजना आखून धान पिक जोमात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून, कापनीसाठी आलेल्या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकºयाच्या शेतातील कापनीसाठी आलेले उभे पिक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोबाना अंकूर फुटले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक, हातातून निसटून जाण्याच्या मार्गावर आहेत.जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी यांचे पिक कापणीला आली आहेत. मात्र तिन दिवसापासुन लागून पडलेल्या पावसामुळे धानाची कापनी करू शकत नाही. लाखांदूर तालुक्यातील मोहरणा परिसरातील टेभरी, खैरी/पट, विहीरगाव, गवराळा, खैरणा, दोनाड, डांभेविरली, सावरगाव, मादेड, कुडेगाव, रोहणी, किरमटी या गावातील अनेक शेतकºयाची धान पिके पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत.कडपाला सडका वासपालांदूर : मागील तीन दिवसापासून पालांदूर परिसरात परतीच्या पावसाची हजेरी कायम असल्याने धानपिकाला सुमार नुकसान पोहचत आहे. कापलेल्या धानाच्या कडपांना सडका वास सुटला असून भुईसपाट धानसुद्धा सडण्याच्या मार्गावर असून साचलेले पाणी बांधणातून काढण्याचा प्रयत्न शेतकरी जीव ओतून करीत आहे. ही वास्तविकता हजारो हेक्टरात पालांदूर परिसरात अनुभवायला मिळत आहे.हातातोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्ग शेतकºयांच्या पाचविलाच पुजला असल्याने जगावे का मरावे अशी अवस्था झाली आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे असह्य होत आहे.पिकविमा मिळणार का?अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवाºयासह जोरदार पाऊस झाला. यात पालांदूर परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.