शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

कोरोनाच्या संकटात भाजीपाल्याला अर्ध्यावरच दर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा ...

पालांदूर : गत २० दिवसांपासून कोरोनाचे संकट अतिशय भयानक जाणवत आहे. प्रत्येक व्यक्ती जीव सांभाळण्याच्या प्रयत्नात असताना शेतकरी राजा मात्र शेतात राबत आहे. घामाचा रक्त करीत सर्वांच्या भोजना करीता परिश्रम घेत आहे. परंतु त्याच्या घामाला अपेक्षित दाम मात्र मिळत नाही. भाजीपाल्यांचे दर बाजारपेठाअभावी अर्ध्यावरच आलेले आहे.

गतवर्षी सुद्धा या महिन्यात लाॅकडाऊन लागलेला होता. शेतकऱ्याचे आर्थिक अर्थव्यवस्थेची घडी पूर्णपणे विस्कळीत झालेली सर्वांनीच अनुभवलेली होते. तीच परिस्थिती तीच अगतिकता आजही शेतकऱ्याच्या नशिबी आलेली आहे. महागाईने कहर केलेला असताना शेतकऱ्याच्या मालाला मात्र भाव अपेक्षित मिळत नाही. बाजारपेठा बंद असल्याने छोट्या-मोठ्या गुजरी कोरोनाच्या दहशतीत सुरू आहेत. ग्राहक नसल्याने मालाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे मिळेल तो भाव स्वीकारत शेतकरी राजा भाजीपाला पडक्या भावात विकत आहे.

लांब पल्ल्याची बाजारपेठा बंद असल्याने स्थानिक ठिकाणी भाजीपाल्याचे विक्री मंदावलेली आहे. शेतकऱ्याकडून कोरोनाचे संकट दूर करण्याकरिता रुग्णांना ताजा भाजीपाला पुरविला जातो. हिरव्या भाज्या सुद्धा अत्यल्प दरात विकल्या जात आहे.

कोट

नवरात्र उत्सवातही मागणी नाही. हिंदू संस्कृतीप्रमाणे नवरात्र उत्सव सुरू आहे. शाकाहारीत वाढ अपेक्षित आहे. तरीसुद्धा अर्थव्यवस्था खिळखिळी असल्याने भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नाही.

मोहन लांजेवार, भाजीपाला उत्पादक, पालांदूर

मागणी कमी असल्याने दर पडलेले आहेत. बाजारपेठेत ग्राहकच कमी झाल्याने व्यवहारात स्पर्धा नाही. लांब पल्ल्याच्या किंवा मोठ्या बाजारपेठा प्रभावित झालेल्या आहेत. जसा ग्राहक मिळेल त्या पद्धतीत भाजीपाला विकून मोकळा होणे सुरू आहे. शेतकऱ्याच्या घामाला निश्चितच अपेक्षित दाम सध्या तरी दुर्लभ झाले आहे.

बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जी मंडी असोसिएशन, भंडारा