शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

नहराच्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: June 26, 2016 00:27 IST

पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील शेतशिवारामध्ये गोसेखुर्दचा उजवा कालवा आहे.

कोदुर्ली : पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील शेतशिवारामध्ये गोसेखुर्दचा उजवा कालवा आहे. त्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनसुद्धा होते. नहराच्या पाळीतून शेतात पाणी झिरपत असल्याने पिक घेता येणे कठिण झाले आहे नाही. शेतामध्ये नेहमी पाणी साचत असल्याने जमीन ही दलदल झाली आहे. या दलदलीमुळे शेतामध्ये साधी बैलजोडी असो व मग ट्रॅक्टर असो नेताच क्षणी बांधामध्ये फसतो. त्यामुळे नांगरणी, वखरणी करणे अवघड झाले आहे. शेतामध्ये धानाचे पीक घ्यायचे म्हटले तर चिखलणी करावी लागते. परंतु ट्रॅक्टर वा बैलजोडी फसत असेल तर चिखलणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. कार्यकारी अभियंता गोसीखुर्द उजवा कालवा वाही यांना या पाण्याविषयी अर्ज निवेदन देत आहेत. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी गप्प आहेत. शेतामध्ये नेहमी पाणी राहिला तर आयुष्यभरासाठी शेती सोडावी तर लागणार नाही. असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. याच शेताच्या भरवशावर शेतकरी परिवार चालवित असतात. परंतु शेतात पाणी साचत राहिला तर उपासमारीची पाळी आल्याचे शेतकरी मनोहर आकरे, भगवान रामटेके, विनोद हटवार, मच्छिंद्र हटवार, रामकृष्ण देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, रमेश हटवार यांनी निवेदनातून व्यथा मांडली आहे. (वार्ताहर)