शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

गुरु-शिष्याचे नाते अलौकिक

By admin | Updated: October 19, 2015 00:54 IST

माणसानी माणसावर प्रेम करणारे देश बोटावर मोजण्याइतके आहे. त्यात भारत हा अग्रक्रमीक देश आहे.

व्याख्यानमाला : जिम्मे त्सुलट्रीम यांचे प्रतिपादनजवाहरनगर : माणसानी माणसावर प्रेम करणारे देश बोटावर मोजण्याइतके आहे. त्यात भारत हा अग्रक्रमीक देश आहे. याच देशात तिबेट जनतेला जीवनाचा मार्ग मिळावा. जनु गुरु शिष्याचे नाते अलौकिक झाले असे प्रतिपादन भारत तिबेट समन्वयक जिम्मे त्सुलट्रीम यांनी केले.महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यलय बेला येथे तिबेट व त्यांची समस्या या विषयावर आयोजित व्याख्यानमाला प्रसंगी जिम्मे त्सुलट्रीम बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अमृत बंसोड हे होते. यावेळी गुलशन गजभिये, संदेश मेश्राम, असित बागडे, संजय बंसोड, प्राचार्य अर्जुन गोडबोले उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अमृत बन्सोड म्हणाले की, युवा पिढी जोपर्यंत नेतृत्व स्वीकारत नाहीत तोपर्यंत चीनमध्ये बदल होणे शक्य नाही. याप्रसंगी गुलशन गजभिये व संदेश मेश्राम यांची भाषणे झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रा. विनोद मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी मानले. कार्यक़मासाठी प्रा. सुधाकर साठवणे, प्रा. शुभांगी बंसोड, प्रा. सुलोचना कुंभारे, प्रदीप गजभिये, हरिश्चंद्र धांडे, आनंद गजभिये, धनराज मते यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)