शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

तुडतुडा ठरला शेतकºयांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:01 IST

निसर्गाचा सततचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धानावर येणाºया किडींच्या प्रादुर्भावाचा शेतकºयांना सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पवनी तालुक्यात किडीने बेजार

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव (चौ.) : निसर्गाचा सततचा लहरीपणा आणि वातावरणातील बदलामुळे धानावर येणाºया किडींच्या प्रादुर्भावाचा शेतकºयांना सामना करावा लागत आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेले धानपीक वाचविण्या साठी शेतकºयांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. परंतु निराशाचा येत आहे. सध्यातरी तुडतुडा कीड शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.धानाचे उत्पन्न वाढीच्यादृष्टीने नर्सरी लागवडी व त्यानंतर रोवणीपासून खते व औषधांची फवारणी करून किडींवर प्रतिबंध आणण्याचा शेतकरी प्रयत्न करतो. परंतु मागील एक दशकापासून तुडतुडा किडावर प्रतिबंध लावण्यात शेतकºयांना मात्र यश आलेले नाही. यावर्षी रोवणी फारच उशिरा झाली. त्यानंतर पावसाने दगा दिला. कसेबसे करून धानपिकांना पाणी देऊन पीक वाचविले. हलके धान कापणीला आले असून जड धान लोंबीवर आहेत. त्यावर तुडतुडा किडीने आक्रमण केले आहे. या किडीला रोखण्यात शेतकरी हताश झाल्याचे चित्र आहे. प्रत्येकच धान उत्पादक शेतकºयाला तुडतुडा किडीने हैराण करून सोडले आहे. आता तोंडाशी आलेले धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक रासायनिक औषधांची फवारणी करूनही तुडतुडा किड जुमानत नसल्याचे चित्र आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी कृषी विभागाने कोणते किटकनाशक फवारणी करायचे याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.