शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'कनेक्टिव्हिटी'च्या गोंधळामुळे ग्रा.पं. उमेदवारी टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:52 IST

होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची झुंबड : अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत सर्व्हर वारंवार हँग होत आहे. कनेक्टिव्हिटी गायब होत असल्यामुळे उडालेल्या गोंधळाने निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची उमेदवारी टांगणीला लागली आहे.७७ ग्रामपंचायतसाठी होणाºया निवडणुकीसाठी २२ ते २९ डिसेंबर अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी उमेदवारांची कसरत सुरू असताना नेट संजीवनी मिळत नसल्याने उमेदवारांना कोमात जाण्याची वेळ आली आहे. जेव्हा पाहावे तेव्हा सर्व्हर डाऊन, कनेक्टिव्हिटी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातून उमेदवारी अर्ज भरण्यास झालेल्या उमेदवारांना कनेक्टिव्हिटी मिळेपर्यंत अख्खी रात्र जागून काढावी लागत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. तरीही अतीउत्सुक उमेदवारांनी ७७ ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता केवळ १०७ अर्ज तर सरपंच पदाकरिता २१९ असे १,२८९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद नगराध्यक्षपदाप्रमाणे थेट जनतेतून निवडून देणार असल्याने तसेच सरपंचपदाला महत्व आल्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राजकीय क्रेझ आली आहे.थेट सरपंच होण्याची संधी लोकांतून मिळणार असल्याने दिवसागणिक गावागावातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे तालुक्यातील बºयाच उमेदवारांनी शहरात तळ ठोकून कनेक्टिव्हिटी अभावी कसे बसे आॅनलाईन अर्ज टाकले तो उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याकरिता सकाळपासूनच उमेदवार रांगेत उभे होऊन उमेदवारी अर्ज दाखल करून सुटकेचा विश्वास घेतला आहे.तर अनेकांनी किचकट प्रकाराला कंटाळून उमेदवारी अर्ज न भरलेले बरे म्हणून अनेक उमेदवारांची निराशा झाली आहे.