शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

शासकीय योजना लोकांच्या हिताच्या

By admin | Updated: August 21, 2015 00:21 IST

समाजातील शेवटच्या टोकापर्यंत विकास साधता यावा, यासाठी शासनाने विविध शासकीय योजना अमलात आणलेल्या आहेत.

समरीत यांचे प्रतिपादन : एकोडीत महाराजस्व अभियानसाकोली : समाजातील शेवटच्या टोकापर्यंत विकास साधता यावा, यासाठी शासनाने विविध शासकीय योजना अमलात आणलेल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत असून ते आपला विकास करीत आहेत. यात मग शासनाचा महाराजस्व अभियान असो वा इतर शासकीय अभियान असो. सर्व योजना या लोकांच्या हितासाठीच आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना कर्मचारी व अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन एकोडी येथील सरपंच अनिरुद्ध समरीत यांनी केले. तलाठी कार्यालय एकोडी येथे महसूल विभागामार्फत आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष चचाणे, गोपीनाथ मेश्राम, पोलीस पाटील मेघा हुमे, ग्रामसेवक एच.एच. लंजे उपस्थित होते.या महाराजस्व अभियान कार्यक्रमात गाव नमुना आठ अ चे वाचन करण्यात आले. गावातील मयत खातेदारांचे नाव शोधून त्याचे वारस फेरफार घेण्यासाठी वारसांना तलाठी कार्यालयाशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आली. यावेळी राशन कार्डबाबत डी वन रजिस्टचे वाचन करण्यात आले. त्यातील अंत्योदय लाभार्थ्यांपैकी ९ लाभार्थी मयत आढळून आले. गाव नमुना १४ चे वाचन करण्यात आले असून गावातील विहिर व बोअरवेलच्या अचुक नोंदी घेण्यात आल्या. शेवटच्या टप्प्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले. सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अतिथींच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन एकोडीचे तलाठी एस.एम. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमासाठी कोतवाल दिलीप शहारे, दिलीप चौधरी, बंडू भुरे, शेषराव मेश्राम, प्रतिक कोटांगले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला एकोडी येथील ग्रामवासी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)